एक्स्प्लोर

आता एअर इंडियाचे वैमानिक वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत विमान उड्डाण करणार, जाणून घ्या काय आहे नियोजन

Air India : एअर इंडियाने आपल्या वैमानिकांना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत उड्डाण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Air India : टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या वैमानिकांना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत उड्डाण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनी  त्यांच्या फ्लीट विस्तार योजनेवर काम करत आहे.  

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) पायलटना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत उड्डाण करण्याची परवानगी देतात. विमान वाहतूक उद्योगातील बहुतेक विमान कंपन्यांमध्ये ही पद्धत आहे की पायलट वयाच्या 65 वर्षापर्यंत विमान उडवू शकतात. याशिवाय आणखी 200 हून अधिक विमाने खरेदी करण्याचा विचार एअर इंडियामध्ये सुरू आहे. त्यापैकी 70 टक्के नॅरो बॉडी विमाने असू शकतात. बिझनेस टुडेने विमान उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अहवालातल्या माहितीनुसार,  एअरलाइन्सच्या दस्तऐवजांमध्ये भविष्यातील विस्ताराच्या योजना लक्षात घेता कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करणे आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कंपनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअर इंडियामधील विद्यमान प्रशिक्षित वैमानिकांच्या सेवा निवृत्तीनंतर पाच वर्षांसाठी कराराच्या आधारावर 65 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

पुढील दोन वर्षांत निवृत्त होणाऱ्या वैमानिकांच्या पात्रतेची तपासणी करण्यासाठी मानव संसाधन (एचआर) विभाग, ऑपरेशन्स विभाग आणि फ्लाइट सेफ्टी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीवर शिस्त, उड्डाण सुरक्षा आणि दक्षता यासंबंधी वैमानिकांच्या मागील रेकॉर्डचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल. सविस्तर आढावा घेतल्यानंतर ही समिती सेवानिवृत्तीनंतर कंत्राट देण्यासाठी मानव संसाधन विभागाच्या प्रमुखांना निवडलेल्या नावांची शिफारस करेल.

पाच वर्षांनी करार वाढवता येतो

"करार 5 वर्षांच्या कालावधीसाठी जारी केला जाईल. वयाच्या 63 व्या वर्षी समाधानकारक सेवेची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या कामगिरीची तपासणी करून ती 65 वर्षां पर्यंत वाढविण्याचा विचार समिती करेल.

महत्वाच्या बातम्या

Job Majha : एअर इंडिया एअर सर्व्हिसेसमध्ये मोठी पदभरती; असं करा अप्लाय 

टाटाच्या एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात मोठा करार, तुम्हाला होणार 'हा' फायदा


 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Politics: कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप; सिद्धारामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, दिल्लीत काय घडलं?
कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप; सिद्धारामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, दिल्लीत काय घडलं?
Edible Oil Packing Rules : आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime: आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांचे मृतदेह राख अन् पालापाचोळ्यात बघताच हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांच्या मृतदेहाची अवस्था पाहून हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
Udayanraje Bhosale Satara: आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
Maharashtra Mega Investment News: आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Embed widget