एक्स्प्लोर

Koregaon Bhima | केंद्राच्या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाऊल उचलणार : गृहमंत्री अनिल देशमुख

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाचा तपास राज्य सरकारच्या हातून काढून घेण्याचं केंद्रानं ठरवलं असतं तरी राज्य सरकार हा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. एनआयकडे तपास सोपवण्याआधी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय. तसंच भाजप नेते अडकण्याची भीती असल्यानं केंद्र सरकारनं एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.

नागपूर : केंद्र सरकारने भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला आहे. केंद्राने असा निर्णय घेण्यापूर्वी राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, केंद्र सरकारने असे केलेले नाही. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पावले उचलली जातील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भीमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली जात होती. शरद पवारांनी ही तशी मागणी केली होती आणि त्यासंदर्भात आम्ही विचार करत असतानाच केंद्र सरकारने तपास काढून घेतला हे घटनाबाह्य कृती आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी पक्षातील काही नेते या प्रकरणाच्या तपासामुळे धोक्यात येतील असे त्यांना वाटत असल्यामुळेच हे तपस एनआयए कडे सोपवले आहे अशी शंका आम्हाला असल्याचेही देशमुख म्हणाले. न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत असे अनेक लोकांनी फोन करून सांगितले. मात्र, अद्याप एकही पुरावा घेऊन माझ्याकडे आलेला नाही. केवळ फोनवरच पुरावे असल्याचे सांगितले जात आहे असा टोलाही देशमुख यांनी लगावला. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे आरोप होतं आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे. एक्सपोज होण्याच्या भीतीने 'एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल ते म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची सुरक्षा एकाएकी काढली जाणे योग्य नसून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या रागातून असे केले गेले असावे असे देशमुख म्हणाले. लवकरच राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु केली जाईल असे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले. नागपूर शहराला गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल म्हणून संबोधले जाते. शहराची ही ओळख पुसून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ही देशमुख यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने ड्रोन असून जगात अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करत असताना महाराष्ट्रातही सावधगिरी बाळगण्याची तसेच ड्रोन संदर्भात एक निश्चित धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही देशमुख म्हणाले. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना प्रकाश आंबेडकरांनीच वाचवलं; जयंत पाटलांचा दावा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
BMC : मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट
मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट
Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Embed widget