एक्स्प्लोर

Helmet Airbag: आता हेल्मेटमध्येही मिळणार 'एअरबॅग', अपघाताच्या वेळी बनेल सुरक्षा कवच

Helmet Airbag: रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक (Helmet Compulsory In Maharashtra) आहे. यामुळे चालकाला प्रवास करताना सुरक्षितता मिळते आणि अपघात झाल्यास गंभीर इजा टळते.

Helmet Airbag: रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक (Helmet Compulsory In Maharashtra) आहे. यामुळे चालकाला प्रवास करताना सुरक्षितता मिळते आणि अपघात झाल्यास गंभीर इजा टळते. अशातच आता दुचाकी चालकांच्या सुरक्षेत आणखी एका नव्या गोष्टीची भर पडणार आहे. आता हेल्मेटमध्ये एअरबॅगही (Helmet Airbag) मिळणार आहेत. जे आतापर्यंत फक्त चारचाकी वाहनांमध्ये (Four Wheeler) मिळत होते. इटालियन कंपनी एरोहने (AIROH) या नवीन सुरक्षा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. यामुळे दुचाकीस्वाराला अधिक सुरक्षितता मिळणार आहे.

Airbag Helmet : एअरबॅग हेल्मेट विशेष का आहे? 

एरोहने एअरबॅग (Airbag Helmet) असलेल्या हेल्मेटला 'एअरहेड' असे नाव दिले आहे. या हेल्मेटचे (Bike Helmet) वैशिष्ट्य म्हणजे अपघात झाल्यास ही एअरबॅग दुचाकीस्वाराच्या डोक्यावर इजा होण्यापासून वाचवते. या हेल्मेटचे डिझाइन (Bike Helmet) अशा प्रकारे करण्यात आली आहे की, एअरबॅग (Airbag Helmet) उघडल्यावरही डोके फिरवण्यास पुरेशी जागा दुचाकीस्वाराला मिळते. ज्यामुळे त्याला दबाव जाणवत नाही. 

India Accident Death Rate 2021 : देशात अपघाताचे आकडे कमी होण्यास होईल मदत 

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 1,55,622 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मृत्यूचे हे आकडे कमी करण्यासाठी या हेल्मेटचा (Bike Helmet) वापर खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे रायडरचे डोके फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूपच कमी होते. या हेल्मेट  सध्या तयार केले जात असून, पुढील वर्षभरात ते जगभराह भारतातही विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

Airbag Helmet : हेल्मेटमध्ये या गोष्टी असायलाच हव्यात 

कोणत्याही बाईक हेल्मेटला (Bike Helmet) सेफ्टी रेटिंग असणं खूप गरजेचं आहे. सध्या देशात इकॉनॉमिक कमिशन ऑफ युरोप (ECE), सेफ्टी हेल्मेट असेसमेंट अँड रेटिंग प्रोग्राम (SHARP), परिवहन विभाग (DOT), ISI मानक आणि स्नेल मेमोरियल फाऊंडेशन (SNELL) सारख्या मानकांसह हेल्मेट विकले जातात. यापैकी सर्वात सुरक्षित मॉडेल हे DOT मार्क असलेले मानले जातात. हे मुख्यतः 650cc किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या बाईकसाठी वापरले जातात.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Viral Video : आरपीएफ जवान बनले देवदूत, रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकलेल्या मुलीला दिले जीवनदान

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget