एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिता? वेळीच सावध व्हा; 'हे' मानसिक आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात

Water In Winters : शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मानसिक आजारही होऊ शकतात.

Water In Winters : हिवाळा (Winter Season) ऋतू जसजसा सुरु झाला आहे. हवेत गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्या कारणाने अनेकजण कमी पाणी पितात. यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ लागते. शरीरात निर्जलीकरण होऊ लागल्याने अनेक आजार होऊ लागतात. अशा वेळी हवामान कोणतेही असो, शरीरात पाण्याची (Water) कमतरता भासता कामा नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपल्या शरीरातील घाण काढून टाकते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने गंभीर मानसिक आजारही (Mental Health) होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूचे किती नुकसान होऊ शकते तसेच कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

'या' गंभीर मानसिक आजारांची शक्यता 

डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो  

तज्ज्ञांच्या मते, कमी पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण कमी पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन पातळी कमी होते आणि डोकेदुखीसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे सतत पाणी पीत राहावे.

स्मरणशक्ती कमकुवत होईल

हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. अशा वेळी स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे गोष्टी लवकर विसरण्याची समस्या उद्भवू शकते.

ब्रेन स्ट्रोकचा धोका

डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. यापैकी एक म्हणजे कमी पाणी पिणे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या वातावरणात लोकांना तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, निर्जलीकरणामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका सर्वात जास्त असतो.

दररोज किती पाणी प्यावं?

अनेकदा लोकांना असे वाटते की, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी पाणी प्यावं. पण, तज्ञ या गोष्टीला समर्थन देत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर, उन्हाळ्यात दररोज 7-8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget