एक्स्प्लोर

Health Tips : चांगल्या पचनापासून ते तजेलदार त्वचेपर्यंत, मिठाच्या पाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Health Tips : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्लादेखील दिला जातो. ज्याद्वारे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात. पण, तुम्हाला माहित आहे का, त्यात एक चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्यास ते अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. चला तर मग जाणून घेऊयात गरम पाण्यात मीठ मिसळून पिण्याचे फायदे.

शरीराला हायड्रेट ठेवते

कोमट पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते. या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरात योग्य इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास देखील मदत करतात.

हाडांसाठी फायदेशीर

ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांच्यासाठी मिठाचे पाणी खूप प्रभावी ठरू शकते. यामध्ये कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. जर तुम्ही नियमितपणे मीठ मिसळलेले पाणी प्यायलात तर त्यामुळे तुमचे स्नायू निरोगी राहण्यास मदत होते.

पाचक आरोग्यास प्रोत्साहन देते

बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास मिठाचे पाणी औषधासारखे काम करते. हे पाणी प्यायल्याने मल जाण्याची प्रक्रिया सुलभ होते, ज्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. तसेच पोटाची पीएच पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

शरीराला डिटॉक्सिफाय करते

कोमट पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय मिठाचे पाणी किडनी आणि यकृतही निरोगी ठेवते. शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी तुम्ही दररोज मिठाचे पाणी पिऊ शकता.

त्वचेसाठी फायदेशीर

हे पाणी त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. मिठाचे पाणी प्यायल्याने तुम्ही त्वचेशी संबंधित अनेक समस्या टाळू शकता. ते त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. ते प्यायल्याने मुरुम, सोरायसिस आणि एक्जिमाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. 

अशा प्रकारे मिठाचे पाणी अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. तुम्ही देखील हा उपाय करून पाहू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार

व्हिडीओ

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Embed widget