एक्स्प्लोर

Ganeshotsav Travel: भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सव स्पेशल टूर, मुंबई...तिरुपती...हैदराबाद...फिरण्याची संधी! ट्रीप प्लॅन करा

Ganeshotsav Travel : मुंबई तसेच देशातील विविध भागात गणेशाची अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत, जिथे लाखो लोक दर्शनासाठी येतात. याठिकाणी गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह असतो, जो भाविकांना आकर्षित करतो.

Ganeshotsav Travel :  बाल भक्तां लागे तूचि आसरा तूचि आसरा...खरंच.. गणेशभक्तांसाठी बाप्पाच्या येण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. सध्या बाप्पांचं आगमन झालं असून गणेशोत्सवाचा उत्साह अवघ्या देशभर पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात बाप्पाची मूर्ती बसवून लोकांनी उत्सवाला सुरुवात केली आहे. देशात तर उत्साहाचे वातावरण आहेत, पण मुंबईत त्याचे विशेष महत्त्व आहे. मुंबईत मराठी संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे आणि महाराष्ट्रात गणपतीला विशेष स्थान आहे. इतर शहरांमध्ये तुम्हाला काही मोजक्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती पाहायला मिळेल, पण मुंबईत जवळपास प्रत्येक घरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.

 

गणेशोत्सवात मुंबई फिरण्याचा विचार करताय?

मुंबईत गणेशोत्सवाचे संपूर्ण 10 दिवस पूजा, आरती आणि भजन केले जाते, ज्यामध्ये सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सवादरम्यान तुम्ही मुंबई फिरण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज आम्ही तुम्हाला (IRCTC) भारतीय रेल्वेच्या काही टूर पॅकेजेसची सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुकर होईल.

 

मुंबई आणि तिरुपती टूर पॅकेज

IRCTC चे हे पॅकेज 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला मुंबई आणि तिरुपतीला भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज कल्याण, लोकमान्य टिळक (LTT), मुंबई, पुणे, सोलापूर आणि ठाणे येथून सुरू करण्यात येत आहे.
हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे.
पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7390 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7290 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 6500 रुपये आहे.
IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.

 

हैदराबाद आणि मुंबई टूर पॅकेज

या पॅकेजमध्ये तुम्हाला हैदराबाद आणि मुंबईला भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे पॅकेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून सुरू होत आहे.
हे टूर पॅकेज 4 रात्री आणि 4 दिवसांचे आहे.
पॅकेजमध्ये ट्रेनने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 19200 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 18500 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 14700 रुपये आहे.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.


मुंबई गणेश चतुर्थी टूर पॅकेज

हे पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे टूर पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 15900 आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 15800 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 15000 रुपये आहे.

 

हेही वाचा>>>

Ganeshotsav Travel: कलियुगात गणेशाने घेतला अवतार? एक असं गणेश मंदिर, जिथे 'कल्की' अवतारात होते गणेशाची पूजा, 'या' गोष्टी जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget