Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत नुकताच देशपांडे सरांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे देशपांडे सर आता सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बोलणी करायला इंद्राच्या घरी जाणार आहेत. 


'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या आनंदी-आनंद आहे. कार्तिक-सानिकाने पळून जाऊन लग्न केल्यामुळे देशपांडे सरांची प्रकृती खराब झाली होती. पण आता देशपांडे सर घरी आले आहेत. लवकरच ते सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बोलणी करायला इंद्राच्या घरी जाणार आहे.





सानिका-आणि कार्तिकने पळून जाऊन लग्न केल्याने इंद्रा आणि दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती


Bharti Singh,Salman Khan : भारती सिंहच्या मुलाला सलमान करणार बॉलिवूडमध्ये लाँच? बिग बॉसमध्ये केलं होतं प्रॉमिस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha