एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : बिग बॉस16चं घर म्हणजे वाद अन् कुस्तीचा आखाडा; अर्चना-मान्यामध्ये पुन्हा जुंपणार!

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) 18वा भाग भरपूर ड्रामा आणि गदारोळाने भरलेला होता. एकीकडे घरामध्ये प्रेम फुलतंय, त्याचबरोबर घरातील काही सदस्यांमध्ये तर रोज भांडणे होत असतात.

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) 18वा भाग भरपूर ड्रामा आणि गदारोळाने भरलेला होता. एकीकडे घरामध्ये प्रेम फुलतंय, त्याचबरोबर घरातील काही सदस्यांमध्ये तर रोज भांडणे होत असतात. नव्या एपिसोडमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे शोच्या प्रोमोमध्ये स्पष्ट झाले आहे. 17व्या दिवसाच्या सुरूवातीला घराचा नवा कॅप्टन शिव प्रियांकाला भांडी धुण्याची ड्युटी देतो. यादरम्यान प्रियांका म्हणते की, हे तिचे काम नाही, ती फक्त शिवच्या सांगण्यावरून हे काम करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून प्रियांका आणि निमरितमध्ये वाद सुरू झाला.

दरम्यान, अर्चना पुन्हा एकदा जेवणावरून वाद घालायला सुरुवात करते. यावेळी अर्चना आणि मान्यामध्ये बटाट्यावरून तू-तू मैं-मैं सुरु होते. यादरम्यान अब्दु मधे पडत ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग, मान्या अर्चनावर चोरीचा आरोप करते, ज्यामुळे ती आणखी चिडते. यावरून दोघींमध्ये खूप वाद झाले. या दोघींचे भांडण अजून संपलेले नाही, तोच गोरी नागोरीही मधे येते आणि तिने अर्चनावर अॅव्होकॅडो फेकल्याचा आरोप करते.

चार स्पर्धकांना विशेषाधिकार मिळाला

रविवारच्या भागात, गौतम विग, एमसी स्टॅन आणि अब्दु रोजिक-साजिद खान यांना विशेषाधिकार देऊन, त्यांना प्रत्येकी एक रूम देण्यात आली होती आणि त्यांच्या इच्छेनुसार स्पर्धकांना घेण्यास सांगितले. सर्व स्पर्धकांनी विशेषाधिकार प्राप्त स्पर्धकांना त्यांच्या खोलीत जाण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. टीना एमसी स्टेनला त्याच्या खोलीत जाण्यासाठी समजूत घालत होती. मात्र, एमसीने शिवशी बोलून शालीनला त्याच्या रूममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. यावर टीना संतापते.

कॅप्टनसी टास्क दरम्यानही वाद!

प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरेमध्ये कॅप्टनसी कार्य रंगले होते. त्यामुळे घरातील इतर स्पर्धक कॅप्टनसी कार्य कसं फसेल याकडे लक्ष ठेवून होते. या स्पर्धेत शिव ठाकरे आणि निमरित कौर भांडताना दिसले. निमरित आणि अंकितमध्ये टास्कदरम्यान भांडण झालं. भांडणानंतर निमरित रडत-रडत तिच्या दुसरीकडे निघून जाताना दिसली. त्यावेळी ती म्हणाली की,"मला एंग्जायटी त्रास आहे". यावर प्रतिक्रिया देत शिव म्हणाला,"नाटकं केल्याने काहीही होणार नाही". या प्रकारामुळेच निमरित आणि शिवमध्ये भांडण झाले आहे. मात्र, या टास्कमध्ये बाजी मारत शिवने कॅप्टनपद जिंकले.

वाईल्ड कार्ड म्हणून श्रीजिता पुन्हा एन्ट्री घेणार?

‘बिग बॉस’च्या घरातील श्रीजिता डेचा प्रवास संपला आहे. या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकही थोडे निराश झाले आहेत आणि स्वत: श्रीजिता देखील या एलिमिनेशनशी सहमत नाही. ‘बिग बॉस 16’मध्ये तिला आणखी एक संधी दिली जाईल, असा विश्वास श्रीजिताला आहे. श्रीजिताने सांगितले की, तिला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलावले जाऊ शकते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss 16: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान बरसणार; शालीन भानोतला फटकारणार तर, ‘या’ स्पर्धकांचं होणार कौतुक!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Marathi Actress Shilpa Thakre: 'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
Mouni Roy Angry Reaction On Divorce Rumours: धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...
धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget