एक्स्प्लोर

Delhi High  Court Summons Red Chillies Netflix: समीर वानखेडेंनी वाढवल्या शाहरुख खानच्या अडचणी; रेड चिलीज-नेटफ्लिक्सला दिल्ली हायकोर्टाकडून समन्स

Delhi High  Court Summons Red Chillies Netflix: समीन वानखेडे यांनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अंतरिम मदतीच्या अर्जावर पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Delhi High  Court Summons Red Chillies Netflix: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी पुन्हा एकदा शाहरुख खानच्या अडचणीत भर घातली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'शी संबंधित मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी पुन्हा सुनावणी केली. समीन वानखेडे यांनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. न्यायालयानं या प्रकरणात समन्स जारी केलं आहे. 

अंतरिम मदतीच्या अर्जावर पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. समीर वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, दाव्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वकिलानं असा युक्तिवाद केला की, दिल्ली न्यायालयाचे या प्रकरणावर अधिकार क्षेत्र आहे. समीर वानखेडे म्हणाले की, "माझ्या आणि माझ्या पत्नीविरुद्ध काही विशिष्ट URL वर ट्रोलिंग केलं जातंय. या पोस्ट या प्रकरणाशी संबंधित आहेत..."

दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेला याचिकेत सुधारणा करण्याचा सल्ला 

न्यायालयानं म्हटलं आहे की, "अशा प्रकरणांचा व्यापक परिणाम होतो, फक्त स्थगिती देता येत नाही..." तुमची तक्रार समजण्यासारखी आहे, पण आपण प्रक्रिया पाळली पाहिजे..." मागील सुनावणीत, न्यायालयानं समीर वानखेडे यांना त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्यास सांगितलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयानं 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'वरील वानखेडे यांच्या याचिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

उच्च न्यायालयानं वानखेडेंची 'पासओव्हर'ची मागणी केलेली मान्य 

समीर वानखेडे यांच्या वकिलानं उच्च न्यायालयात 'पासओव्हर' मागितला होता. खटला अंतिम झाल्यानंतर सुनावणीची विनंती करण्यासाठी 'पासओव्हर' मागितला जातो. वानखेडे यांच्या वकिलानं खटल्यात सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला होता. दिल्ली उच्च न्यायालयानं समीर वानखेडे यांच्या वकिलाची विनंती मान्य केली आणि म्हटलं की, "तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता..."

दरम्यान, हा संपूर्ण मुद्दा 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजशी संबंधित आहे, ज्यामध्ये समीर वानखेडे यांनी आर्यन खानविरुद्ध हिंसाचार, गैरवर्तन आणि त्याचं नकारात्मक चित्रण केल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. त्यांचा दावा आहे की, रेड चिलीजच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजनं ड्रग्ज विरोधी एजन्सी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा खराब केली आहे आणि जनतेचा विश्वासघात केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget