एक्स्प्लोर

Sidharth Malhotra, Kiara Advani : ‘शेरशाह’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण! कियाराने दिल्या हटके शुभेच्छा, म्हणाली ‘सिद्धार्थ तू तर...’

Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी  यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला रिलीज होऊन आज (12 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झालं आहे.

Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘शेरशाह’ (Shershaah) या चित्रपटाला रिलीज होऊन आज (12 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच निमित्ताने दोघांनीही चाहत्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कियाराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील एक डायलॉग शेअर केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत कियाराने लिहिले की, ‘तू बातें तो बड़ी-बड़ी करता था..पर तू भी न आऊट ऑफ स्टेज, आऊट ऑफ माईंड टाईप का बंदा निकला’.

कियाराची ही पोस्ट पाहून चाहते बुचकळ्यात पडले होते. कियारा सिद्धार्थला नेमकं असं का म्हणाली, हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. काही काळापूर्वी सिद्धार्थ आणि कियाराच्या डेटिंगच्या आणि ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता तिने अशी पोस्ट लिहिल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. मात्र, सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टमुळे या प्रश्नांची उत्तरं मिळाली.

पाहा सिद्धार्थची पोस्ट :

सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाले असून, कियाराने लिहिलेले सर्व डायलॉग हे ‘शेरशाह’ या चित्रपटाचे आहेत. कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘शेरशाहने 1 वर्ष पूर्ण केले आहे. जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेलेली कथा.. लोकांच्या मनासोबतच या चित्रपटाने अनेक पुरस्कारही जिंकले. या चित्रपटाने आयुष्यभराची छाप सोडली आहे. एक वर्ष पूर्ण! ‘ये दिल मांगे’ मोर’

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये सुरु होती. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण करण जोहरने दोघांचे पॅचअप केले. याचा खुलासा खुद्द करणने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला होता.

चित्रपटाच्या कथानकाने जिंकलं मन!

‘शेरशाह’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांची भूमिका साकारली होती. भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. या युद्धात ते शहीद झाले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘परमवीरचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा अडवानी मुख्य भूमिकेत दिसली होती.

हेही वाचा :

Sidharth Malhotra पासून Kiara Advani पर्यंत, Shershaah स्टारकास्टचे मानधन ऐकून व्हाल थक्क!

Indian Army Day : 'बॉर्डर'पासून 'शेरशाह' ते 'उरी'पर्यंत... 'हे' चित्रपट दाखवतात भारतीय जवानांचे धैर्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Embed widget