एक्स्प्लोर

पाकिस्तानने आपल्या देशातले 40 अतिरेकी मारले, रावसाहेब दानवेंचं शहीदांबाबत वादग्रस्त वक्तव्य

याआधी शेतकऱ्यांचा 'साले' म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंवर विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.

सोलापूर : आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे आणि वाद ओढावून घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांचा उल्लेख दानवेंनी अतिरेकी म्हणून केला आहे.

पाकिस्ताननं आपल्या देशातले 40 अतिरेकी मारल्यानं देशात प्रचंड रोष निर्माण झाला, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी सोलापूरमधील भाषणात केलं आहे. स्लिप ऑफ टंग झालेल्या दानवेंची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दानवेंवर या वक्तव्यामुळे मोठी टीका होण्याची शक्यता आहे.

याआधी शेतकऱ्यांचा 'साले' म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र तरीही दानवे आणि त्यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत राहतात.

बनावट व्हिडीओद्वारे बदनामी करण्याच डाव 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बनावट व्हिडीओ क्लिप तयार करुन बदनामी  केली जात आहे. एका राजकीय पक्षाने ही गैरसमज पसरवणारी ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले याचा व्हिडीओ आमच्याकडे असल्याचंही भाजपने म्हटलं आहे.

पाकिस्तानने आपल्या देशातले 40 अतिरेकी मारले, रावसाहेब दानवेंचं शहीदांबाबत वादग्रस्त वक्तव्य

आगामी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे जालन्यातून निवडणूक लढणार आहेत. मात्र जालन्यातून उमेदवारी मिळवतानाही दानवेंची मोठी दमछाक झाली होती. दानवेंच्या उमेदवारीच्या आड शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आले होते. अर्जुन खोतकर हे देखील जालन्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतल्याने रावसाहेब दानवेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget