एक्स्प्लोर

गेल्यावेळीच दिपक आबांना तिकीट देणार होतो, पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल

गेल्यावेळीच दिपक आबा साळुंखे पाटील यांना मी उमेदवारी देणार होतो पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray on Tanaji Sawant : गेल्यावेळीच दिपक आबा साळुंखे पाटील यांना मी उमेदवारी देणार होतो पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर टीका केली. त्याने सांगितलं साहेब माझं एका हा 100 टक्के निवडून येतो असे म्हणून शहाजीबापू पाटील यांना तिकीट द्यायला लावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी दिपक आबांनी माझं ऐकल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी गद्दारी, लांडी लबाडी केली नाही, निष्ठेने लढले, आपल्याला असा सैनिक पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सांगोला विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील (Deepak Salunkhe) यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. 

तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो

भाजपने जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार. आता मिंदेंना म्हणावं बस भांडी घासत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो, ते खोक्याची बात करतात आम्ही जन की बात करतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचा इथे एकच उमेदवार आहेत. ते म्हणजे दिपक आबा साळुंखे पाटील असे उद्धव ठाकरे म्हणाले. या ठिकाणी एमआयडीसी नाही बंद पडली आहे. तुम्हाला रोजगार कुठे मिळणार? गुजरातला असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. तसेच सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम सुरु

महाराष्ट्रातील शेतकरी हमीभाव मागत आहेत, हे सांगतायेत राम मंदिर बांधलं, 370 कलम हटवलं असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. या ठिकाणच्या मुलभूत प्रश्नावर ते काहीच बोलत नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे लोक मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे काम करत असल्याची टीका ठाकरेंनी केली. यांचे सरकार जर परत आले तर तुमच्या सातबाऱ्यावर देखील अदानीचे मनाव आले तर काय करणार? असा सवाल उद्धव टाकरेंनी केला. अदानींच्या घशातून मुंबई काढून भुमिपुत्रांना तिथं परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget