एक्स्प्लोर

चौथ्या टप्प्यात दुपारपर्यंत महाराष्ट्रातील राखीव जागांवरील मतदान सर्वाधिक, शहरी मतदारसंघ मात्र पिछाडीवर

राखीव असलेल्या चारही मतदारसंघात 20 टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. तर शहरी भागात मात्र ही टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी 14 टक्के तर दक्षिण मुंबई 15.51 टक्के मतदान झाले आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट्राच्या या चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17 पैकी 4 राखीव जागांवरील मतदान सर्वाधिक झाले आहे. राखीव असलेल्या चारही मतदारसंघात 20  टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. तर शहरी भागात मात्र ही टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी 14  टक्के तर दक्षिण मुंबई 15.51 टक्के मतदान झाले आहे. अर्थात दुपारनंतर मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत आकडेवारी सतरापैकी चार मतदारसंघ राखीव...तेच टॉपर 1.       नंदुरबार                   24.59% 2.       पालघर                              21.46% 3.       दिंडोरी                               21.06% 4.       शिर्डी                      20.55% शहरी मतदारसंघ...मतदानात तळाला! 1.       कल्याण                            13.91% 2.       दक्षिण मुंबई              15.51% 3.       मुंबई उत्तर मध्य                  16.21% 4.       मुंबई दक्षिण मध्य       16.80% लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये  सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल होता. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात कोल्हापूर - 69.51 टक्के, हातकणंगले - 70.81 टक्के, सांगली - 64.45 टक्के , जालना - 64.57  टक्के, अहमदनगर - 63.93 टक्के, माढा - 63.58 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.91 टक्के, औरंगाबाद - 61.87 टक्के, बारामती - 60  टक्के, रायगड - 61.94 टक्के, जळगाव -  56.10 टक्के, रावेर -  61.37 टक्के, सातारा - 60.01  टक्के, पुणे - 47.97 टक्के अशी एकूण 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 62.91 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये हिंगोली - 66.60 टक्के, बीड - 66.08टक्के, उस्मानाबाद- 63.42 टक्के, नांदेड- 65.16 टक्के, परभणी- 63.16 टक्के, लातूर- 62.20 टक्के, बुलडाणा- 63.68 टक्के, अमरावती - 63.86 टक्के, अकोला- 60 टक्के, सोलापूर- 58.45 टक्के अशी मतदारसंघनिहाय टक्केवारी होती. पहिल्या टप्प्यात मतदान पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के मतदान झाले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget