एक्स्प्लोर

गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, दहा दिवसात आठ जणांची हत्या

Nagpur News नागपूर:  उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे.Nagpur News नागपूर:  उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे.

Nagpur News नागपूर:  उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा (Police) धाक उरलेला नाही का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur Crime News) एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News)सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने नागपूर शहर हादरले होते. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या झाली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी (Crime News) विश्वात कायदा आणि पोलिसांचा (Nagpur Police) धाक संपला आहे का, असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.

24 तासांत 4 जणांचा खून- 

गेल्या 48 तासात नागपुरातील नंदनवन आणि कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरात एक फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान हत्या झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. 

1) नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशपांडे लेआउट मध्ये उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोन आरोपींनी नीरज भोयर या तरुणाच्या डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली.तर नीरजच्या मित्राला गंभीर जखमी केले होते. जखमी विशाल राऊत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

2) दुसरी घटना ही नंदनवन पोलीस स्टेशनचे हद्दीत घडली असून सचिन उईके या ट्रकचालकाचा दर्शन भोंडेकर या ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.. सचिन उईके कामावर येत नाही म्हणून ट्रक मालकाने त्याला जाब विचारला. तेव्हा दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत सचिन उईके या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन भोंडेकर या ट्रक चालकाला अटक केली आहे. 

3) तिसरी घटना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत गुलमोहर नगरात काल संध्याकाळी घडली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अज्जू शेख नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अज्जू शेख आणि करण व इतर तरुण गुलमोहर नगरात क्रिकेट खेळत असताना अज्जू शेख आणि करण या दोघांचा वाद झाला, थोड्या वेळा नंतर करण ने अज्जू वर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. 

नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध हत्येच्या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. या निमित्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा परत एकदा चर्चेला आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात एका नंतर एक हत्येच्या चार घटना घडल्या होत्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत चार जणांची हत्या झाली. त्यामुळे फेब्रुवारीच्या दहा दिवसात हत्येच्या 8 घटना घडल्याने नागपूरात काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आणखी वाचा :

Nagpur Crime News : नागपुरात कायदा सुव्यवस्था ऐरणीवर, 48 तासांत तिघांची हत्या : ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget