एक्स्प्लोर

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास लवकरच एनआयएकडे जाणार, सुत्रांची माहिती

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास लवकरच एनआयएकडे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांची दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे असलेल्या मनसुख हिरण या प्रकरणाचा तपास आता लवकरच एनआयएकडे (NIA) जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बद्दलची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर मनसुख हिरण यांचा मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे आहे. मात्र, ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहे. ज्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयएकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र, विधानसभेमध्ये या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ माजला तर या केसमधील महत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आणि सरकारला विरोधकांनी कोंडीत धरलं. ज्यानंतर मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादी पथकाकडे सोपवण्यात आला तर सचिन वाझे यांची क्राईम इंटेलिजन्स युनिट मधून उचलबांगडी करण्यात आली.

 

एनआयएने तपास हाती घेताच युद्ध पातळीवर याची तपासणी सुरू केली आणि सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलावलं. बारा तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना एनआयएकडून अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. म्हणजेच या केसचा तपास करत असलेला अधिकारीच या केसचा आरोपी निघाला आणि कायद्याच्या चौकटीत सापडला. मात्र, जर मनसुख हिरण प्रकरण सुद्धा एनआयएकडे गेलं तर सचिन वाझे यांची एनआयएच्या तावडीतून सुटका होण्यास अजून किती वेळ लागेल हे निश्चित नाही. जरी सुटका झाली तर दहशतवादी पथकाकडून त्यांची कस्टडी घेण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget