एक्स्प्लोर

Ketan Agrawal Death : "लगेच लग्न केलं तर संशय येईल..."; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा 'मास्टरप्लॅन'! सगळं ठरलेलं पण...

Ketan Agrawal Death : पोलिसांच्या तांत्रिक तपासात या दोघांच्या 'मास्टरप्लॅन'चा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे.

पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि थरारक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल (Ketan Agrawal Death) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचाच कट रचला नव्हता, तर हत्येनंतर पोलिसांच्या संशयापासून कसे वाचायचे, याचेही अत्यंत चतुर (Ketan Agrawal Death) नियोजन केले होते. पोलिसांच्या तांत्रिक तपासात या दोघांच्या 'मास्टरप्लॅन'चा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे.(Ketan Agrawal Death)

Ketan Agrawal Death :   संशय टाळण्यासाठी थेट 'थ्री-इयर प्लॅन'

केतनचा काटा काढल्यानंतर लगेच लग्न केल्यास पोलिसांना आणि कुटुंबियांना थेट संशय येईल, याची सिया आणि चेतनला पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच या दोघांनी हत्येनंतर लगेच एकत्र न येता, तब्बल दोन ते तीन वर्षे थांबून मगच लग्न करण्याचे ठरवले होते. इतकेच नव्हे तर, पोलिसांच्या हाती कोणताही डिजिटल पुरावा लागू नये म्हणून व्हॉट्सॲपवरील कोणते मेसेज डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे, याची स्क्रिप्ट त्यांनी आधीच ठरवली होती. त्यानुसार त्यांनी मेसेजची पूर्ण काळजी घेतली होती.

हा संपूर्ण गुन्हा अपघाताचा वाटावा असा आरोपींचा प्रयत्न होता आणि अटकेनंतरही ते पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन्स आणि त्यांच्या भेटीच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती गोळा केली. या भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना या गुंतागुंतीच्या कटाचा उलगडा करण्यात यश आले.

Ketan Agrawal Death :  एवढा मोठा गुन्हा, पण सियाच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नाही!

या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी आणि अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे, ज्या तरुणाशी लग्न ठरणार होते त्याचा इतक्या क्रूरपणे बळी घेऊनही मुख्य आरोपी सिया गोयल हिला या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढा मोठा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आणि अटक झाल्यानंतरही सिया पोलीस कोठडीत एकदाही रडलेली नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नसल्याने पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.या प्रकरणात पोलीस आता अधिक तांत्रिक पुरावे गोळा करत असून, न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

Ketan Agrawal Death :  डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम उलगडला

१८ जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक 'डमी पुतळा' (मानवी आकाराची प्रतिकृती) घेऊन लोहगडावर पोहोचले होते. केतन अग्रवाल याला नेमके कशा प्रकारे दरीत ढकलले गेले, याचा सिलसिलेवार तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले.

Ketan Agrawal Death :  सकाळी ८ वाजता मोहीम; पर्यटकांसाठी किल्ला बंद

रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी १०:३० वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. या क्राईम सीन रिक्रिएशनदरम्यान कमालीची गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget