एक्स्प्लोर

भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती चालवू शकत नाही : रघुराम राजन

जीएसटी नियोजन न करता लागू केला गेला. देशातील आर्थिक मंदीला जीएसटी, नोटाबंदी काही प्रमाणात जबाबदार असल्याचं रघूराम राजन यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राज यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही, असं म्हणत रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना लक्ष्य केलं. भारताची अर्थव्यवस्था खुप मोठी आहे. त्यामुळे केवळ एक व्यक्ती ही अर्थव्यवस्था चालवू शकत नाही, आपण हे अनुभवलं आहे, असं रघूराम राज यांनी म्हटलं आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर देत असताना रघूराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वक्तव्य केलं.

रघूराम राजन यांनी या आधीही मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक व्यक्ती जर भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे निर्णय घेत असेल ते घातक आहे. वित्तीय तूट वाढल्यास त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यास बराच कालावधी लागतो. सरकारने अद्यापही ठोस पाऊल न उचल्याने अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे, याबाबत रघूराम राजन यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांत सुस्थितीत असलेली भारतीय अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासळली आहे. 2016 च्या पहिल्या तिमाहीत विकासदर 9 टक्के होता. सध्याच्या जीडीपीतील घसरणीसाठी गुंतवणूक, आयात, विक्री यांमधील मंदी कारणीभूत असल्याचं रघूराम राजन यांनी सांगितलं.

देशातील आर्थिक मंदीला जीएसटी, नोटाबंदी काही प्रमाणात रघुराम राजन यांनी जबाबदार धरलं. जीएसटी नियोजन न करता लागू केला गेला. नोटबंदी आणि जीएसटी योग्य विचारविनिमय करुन लागू केले असते तर आज अर्थव्यवस्थेची अवस्था अशी चांगली असती. नोटबंदी लागू करुन काहीही उपयोग झाला नाही, उलट लोकांचं यामुळे नुकसान झाल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget