एक्स्प्लोर

Limbu Mirchi Totka : दर शनिवारी दाराबाहेर लिंबू मिरची का लावली जाते, श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा?

Limbu Mirchi Totka : लोकांचा असा विश्वास आहे की, लिंबू-मिरची टांगल्याने नकारात्मकता दूर होते.  लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय  आह हे आपण आज जाणून घेणार आहे. 

Limbu Mirchi Totka : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की शनिवारी बाजारात, सिग्नलला लिंबू मिरची (Limbu Mirchi) विकताना पाहायला मिळते.   कित्येक लोक त्यांच्या दुकानाच्या, वाहनांच्या आणि घराच्या गेटबाहेर लिंबू आणि मिरची टांगतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, परंतु अनेकांचा यावर पूर्ण विश्वास आहे  घर, दुकान आणि कारमध्ये लिंबू-मिरची लटकवल्याने अनेक समस्या मागे लागत नाहीत. काही लोक आपल्या भरभराटीसाठी (Vastu Tips) आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी असं करतात. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, लिंबू-मिरची टांगल्याने नकारात्मकता दूर होते.  लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय  आह हे आपण आज जाणून घेणार आहे. 

लिंबू मिरचीचा वापर अलक्ष्मी किंवा दुर्भाग्य दूर करण्यासाठी केला जातो.  यामुळे वाईट नजर लागत नाही असे म्हटले जाते. तर या मागे वैज्ञानिक कारण देखील आहे. कॉटनच्या दोऱ्यात लिंबू आणि मिरची ओवल्याने त्यातील अॅसिड शोषलं जाते. तसेच लिंबू मिरची अधिका काळापर्यंत ताजे राहतात. ज्यामुळे कीट- पंतग दूर राहताता. तसेच वातावरण शुद्ध रहते. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो  ज्योतिषशास्त्रात लिंबू-मिरचीची युक्ती खूप शक्तिशाली मानली जाते. असे म्हटले जाते की लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीची तिखटपणा लोकांच्या  वाईट नजरेपासून वाचवते. 

लिंबू मिरची लटकवण्यामागे काय आहे शास्त्रीय कारण?

लिंबू आणि मिरची टांगल्याने एखाद्याची नजर प्रथम लिंबू मिरचीवर जाते आणि त्याची एकाग्रता बिघडली -जाते.   यामुळेच बहुतेक लोक आपल्या घरी किंवा दुकानात लिंबू आणि मिरची लटकवतात. लिंबू आणि मिरची लटकवणे देखील वास्तुशास्त्रात महत्वाचे मानले जाते. लिंबू आणि मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असून ते दारावर टांगल्याने वातावरण शुद्ध राहते. हे नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखते. तसेच आरोग्यासाठी लिंबू आणि मिरची आरोग्यासाठी खूप चांगली आहे. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन-सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्हायरल इन्फेक्शनपासून आपण वाचतो. लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. जेव्हा ते दारावर टांगले जाते तेव्हा त्यांच्या उग्र वासामुळे डास, माश्या आणि बरेच कीटक घरात आणि दुकानात प्रवेश करत नाही. 

वास्तूशास्त्रानुसार लिंबू मिरची लटकवणे का चांगले असते?

वास्तुशास्त्रानुसार देखील लिंबाला विशेष महत्त्व आहे.  जेथे लिंबाचे झाड असते, त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे शुद्ध असते. अशा वेळी ज्या घरात लिंबाचे झाड असते, ते घर पूर्ण शुद्ध मानले जाते. प्रत्येक घरात लिंबाचे झाड लावणे शक्य नसते म्हणून लोक घराच्या दारावर लिंबू-मिरची टांगतात. लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे वास्तू दोषही कमी होते असेही बोलले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचा उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये?

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget