एक्स्प्लोर

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाह म्हणजे काय? तुळशी विवाहानंतरच विवाहाचे शुभ मुहूर्त का? वाचा यामागची कथा आणि महत्त्व

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा होय.

Tulsi Vivah 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, दिवाळीचा (Diwali 2025) सण साजरा केल्यानंतर काही दिवसांनीच तुळशी विवाह साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी तुळशी विवाहाची कथा. या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

हा विवाह प्रामुख्याने देवउठणी एकादशी पासून सुरू होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत (पाच दिवसांच्या आत) कधीही केला जातो. पण या वर्षी 2 नोव्हेंबरचा मुहूर्त आहे.

तुळशी विवाहाची कथा :

एका कथेनुसार, जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते. देवांनी विष्णूची मदत मागितली. विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले, ज्यामुळे जालंधरचा वध झाला.

या घटनेने व्यथित झालेल्या वृंदेने देहत्याग केला. भगवान विष्णूंनी तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला आणि स्वतः शालिग्राम रूपात तिच्याशी विवाह केला. याच घटनेचे स्मरण म्हणून तुळशी विवाह साजरा केला जातो.

तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

तुळशी विवाहानंतरच लग्न का केले जातात?

तुळशी विवाहानंतरच लग्नसराईला सुरुवात होते, यामागे मुख्यत्वे धार्मिक कारण आहे.

विष्णूची जागृती (चातुर्मास समाप्ती) :

  • सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की, देवउठणी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात.
  • हिंदू धर्मशास्त्रानुसार, भगवान विष्णू हे सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांचे साक्षीदार आणि अधिष्ठाता आहेत. जोपर्यंत ते निद्रेत असतात (चातुर्मास), तोपर्यंत लग्न किंवा इतर कोणतेही मोठे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही.
  • विष्णूंच्या जागृतीनंतरच लग्न, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या कार्यांना सुरुवात करणे शुभ मानले जाते.

पहिला विवाह :

तुळशी विवाह हा चातुर्मास संपल्यानंतर होणारा पहिला प्रतीकात्मक विवाह मानला जातो. एक प्रकारे, तुळशी विवाह हा लग्नसराई सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्ताचा संकेत असतो. हा विष्णू (देव) आणि तुळस (लक्ष्मी स्वरूप) यांचा विवाह असतो, ज्यामुळे पुढील सर्व मानवी विवाहांचा मार्ग प्रशस्त होतो.

अभुज मुहूर्त :

देवउठणी एकादशीच्या दिवशी विष्णू जागे होतात, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. याला 'अक्षय मुहूर्त' किंवा 'अभुज मुहूर्त' असेही म्हणतात. म्हणजे, या दिवशी पंचांग न पाहताही कोणतेही शुभ कार्य (जसे की विवाह) केले जाऊ शकते, कारण या संपूर्ण दिवसात शुभत्व असते.

थोडक्यात, देवउठणी एकादशीने चातुर्मास संपतो आणि भगवान विष्णू जागे होतात, तर तुळशी विवाह या जागृतीनंतरचा पहिला मंगल सोहळा असतो, जो पुढील सर्व लग्नसराईसाठी रस्ते उघडतो.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :

Mangal Gochar 2025 : अवघ्या दोन दिवसांत मंगळ ग्रहाचं महासंक्रमण; 'या' 5 राशींच्या जीवनात होणार उलथापालथ, धनहानीचे मिळतील संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget