एक्स्प्लोर

Shani Dev: होळीनंतर शनिदेव 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये येणार! तब्बल 30 वर्षांनंतर नशीब चमकणार, 5 राशींना सोन्याचे दिवस येणार

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या उदयामुळे 5 राशींना फायदा होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर या राशींचे निद्रिस्त भाग्य जागं होणार आहे.

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष अनेकांसाठी खास आहे. मार्च महिन्यात ग्रहांचा मोठा संयोग पाहायला मिळणार आहे. अशात न्यायाची देवता शनिदेव 30 वर्षांनंतर मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनीच्या उदयामुळे 5 राशींना याचा फायदा होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर या राशींचे निद्रिस्त भाग्य जागं होणार आहे. जाणून घेऊया..

30 वर्षांनंतर शनिदेव अनेक राशींचे भाग्य उजळवणार 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव सर्व नऊ ग्रहांपैकी सर्वात संथ आहे. यावेळी, 29 मार्च रोजी शनी स्वतःचे राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यासह 29 मार्च रोजी सकाळी 10:37 वाजता मीन राशीत उदय होईल. याआधी 28 फेब्रुवारीला शनि कुंभ राशीत अस्त होईल. आता शनिदेव 30 वर्षांनंतर मीन राशीत येऊन अनेक राशींचे भाग्य उजळवणार आहेत. चला जाणून घेऊया शनीच्या उदयामुळे कोणत्या 5 राशींना फायदा होणार आहे.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या अकराव्या घरात शनिचा उदय होणार आहे. अशा स्थितीत वृषभ राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात अधिक रस असेल. तुमच्या सुखसोयींमध्येही वाढ होईल. एवढेच नाही तर या काळात कुटुंबात अनेक शुभ कार्येही पूर्ण होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून कुटुंबातील एखाद्याच्या लग्नाची वाट पाहत असाल तर आता त्या व्यक्तीचे लग्न होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावात शनिचा उदय होत असेल तर शनि तुम्हाला शुभ फळ देईल. या काळात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. याशिवाय, तुमची समाजात उच्च प्रतिष्ठा असेल आणि तुम्हाला लोकांकडून खूप आदर मिळेल. यामुळे तुमच्या सुखसोयी वाढतील आणि तुमची कमाईही चांगली होईल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वाईट कामातही बरीच सुधारणा झालेली दिसेल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला उच्च यश मिळेल.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात शनिचा उदय होणार आहे. अशा स्थितीत तूळ राशीच्या लोकांसाठी शनि खूप शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. या काळात तुम्हाला खूप चांगली जीवनशैली मिळणार आहे. म्हणजे तुमचा आनंद वाढेल. या काळात, तुम्ही जे काम खूप दिवसांपासून करण्याचा प्रयत्न करत होता ते सर्व करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कुंडलीच्या पाचव्या भावात शनिचा उदय होईल. अशा स्थितीत तुमच्या सर्व नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मात्र, शनि या राशीत असल्यामुळे काही संघर्ष आणि अडचणी येतील, परंतु त्यानंतरही तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. तसेच आपल्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवा. या काळात तुमची मिळकत झपाट्याने वाढताना दिसेल.

हेही वाचा>>

Shani Transit 2025: वर्ष 2032 पर्यंत 'या' राशीच्या लोकांनी धीर ठेवा! शनिदेव अडचणी, कष्ट देणार? 'असे' उपाय अवश्य करा

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget