एक्स्प्लोर

पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावतांना अशी काळजी घ्या, मोठी समस्याही होईल लगेच दूर

Panchmukhi Hanuman: हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकट मोचन म्हणतात. हनुमानाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

Panchmukhi Hanuman: प्रभू श्रीराम भक्त हनुमान (Panchmukhi Hanuman) साक्षात जागृत देव आहे. हनुमानाची भक्ती करणं जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड देखील आहे. कधी कधी आयुष्यात एवढं मोठं संकट येतं ज्यातून बाहेर पडणं फार कठीण वाटतं. अशा स्थितीत हनुमानजींची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकट मोचन म्हणतात. हनुमानाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

जर तुमच्या जीवनातील समस्या संपत नसतील तर तुम्ही तुमच्या घरात हनुमानचा फोटो  लावा. ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीची समस्या दूर होते. केवळ बजरंगबलीचे स्मरण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया हनुमानजींचा पंचमुखी अवतार कोणता आहे आणि त्याचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?

हनुमानाचे पाच चेहरे कोणते?

घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचे वेगळे महत्त्व आहे. यामध्ये देवाची सर्व मुखे वेगवेगळ्या दिशांना आहेत. पूर्वेकडे भगवान हनुमानाचा पहिला चेहरा वानराचा जो शत्रूंवर विजय मिळवून देतो. पश्चिम दिशेला देवाचे गरुडचा आहे जो जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करते. दक्षिण दिशेला नरसिंहाचा जो मनातील भिती दूर करतो तर उत्तर दिशेला असणारा चेहरा वराहचा आहे. तर आकाशाकडे पाहणाऱ्या हनुमानाचा चेहरा घोड्याचा आहे. जो सर्व मनोकामना पूर्ण करतो.

पंचमुखी हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?

पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना तो योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. पचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या प्रवेशद्वारावर लावणे शुभ मानले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर लावल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात येत नाही. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला नकारात्मत ऊर्जा निर्माण होते. या दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यास घरात सुख समृद्धी येते. घरात नैऋत्य 
दिशेला लावल्यास वास्तूदोष नष्ट होतात. 

हनुमानाने पंचमुखी अवतार का घेतला?

कथेनुसार, जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू होते, तेव्हा आपले सैन्य हरत असल्याचे पाहून रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणकडे मदत मागितली. अहिरावण माता भवानीचा महान भक्त आणि तंत्रविद्येत उत्तम तज्ञ होता. आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्याने प्रभू रामाच्या संपूर्ण सैन्याला झोपवले आणि राम-लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. अहिरावण हे भवानी मातेचे परम भक्त असल्याने. त्यांनी माता भवानीच्या नावाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते. त्याला वरदान होते की जो कोणी हे पाच दिवे एकत्र विझवू शकेल तो त्याच्याकडून त्याच मृत्यू होणार होता. त्यामुळे प्रभू श्रीरामाला वाचवण्यासठी आणि अहिरवाणाचा पराभव करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले.  हनुमानाने पाच मुखे धारण करून पाचही दिशांचे दिवे विझवले, अहिरावानाचा वध केला आणि राम-लक्ष्मणाला त्याच्या तावडीतून मुक्त केले.

हे ही वाचा :

Shani Dev : शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे दहा उपाय नक्की करा, ‘या’ उपायांनी होणार बचाव

 

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Embed widget