एक्स्प्लोर

Garuda Purana : रोज अंघोळ न करणाऱ्यांना म्हणतात 'पापी', गरुड पुराणानुसार त्यांना मिळते 'ही' शिक्षा

Garuda Purana : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणानुसार दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते आणि स्नान करताना नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

Garuda Purana : चांगल्या आरोग्यासाठी (Health) आपण आपली दिनचर्या योग्य प्रकारे पाळणे आवश्यक आहे. या नित्यक्रमात अंघोळ (Bath) करण्याचेही महत्वाचे काम असते. उन्हाळ्यात, बहुतेक लोक दररोज अंघोळ करतात, परंतु हिवाळ्यात अनेकवेळा लोक दररोज अंघोळ करणे टाळतात. हिवाळ्यात, अनेक लोक आळशीपणामुळे तसेच अति थंडीमुळे आंघोळ करत नाहीत. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गरुड पुराणानुसार (Garud Puran) दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते. पुराणानुसार नेहमी स्वच्छ पाण्यानेच स्नान करावे. कारण रोज सकाळी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.

धार्मिक कार्यापूर्वी स्नान करावे

विद्वानांचे असे मत आहे की, जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा तोंडातून लाळ गळते, त्यामुळे शरीर अशुद्ध होते, त्यामुळे सकाळी उठल्यावर स्नान केले पाहिजे. विशेषत: जेव्हा तुम्ही कोणतेही धार्मिक कार्य सुरू करण्यासाठी जाता, तेव्हा ते अधिक आवश्यक होते. पुराणात असे सांगितले आहे की, जेव्हाही पूजा करा, तेव्हा सर्व प्रथम स्नान करा, अन्यथा धार्मिक कार्याचे चांगले फळ मिळत नाही. आंघोळ न करता असे कोणतेही काम केल्यास तुम्हाला पापाचे भागीदार होऊन जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

रोज अंघोळ न केल्याने कामात येतो अडथळा

गरुड पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने दररोज स्नान केले नाही तर नकारात्मक शक्ती त्याच्याकडे आकर्षित होतात, धार्मिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जिला गरिबीची देवी मानले जाते. जो व्यक्ती रोज आंघोळ करत नाही, त्याच्या घरात रोज संकटे येतात आणि पैशाअभावी त्याचे आयुष्य निघून जाते. गरुड पुराणात अशा लोकांना पापींचा दर्जा देण्यात आला आहे आणि संकटांनी भरलेले जीवन त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेसारखे बनते.

 

अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध 
गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक रोज सकाळी स्नान करत नाहीत, जाणूनबुजून किंवा नकळत त्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कारण जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मकता असते. गरुड पुराणात अलक्ष्मी आणि कालकर्णी यांचे वर्णन वाईट शक्ती म्हणून केले आहे. या दोघांचा वास तिथे असतो. धर्म पुराणात अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची बहीण म्हटले आहे. पण अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि अलक्ष्मीला गरिबीची देवी मानली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Embed widget