एक्स्प्लोर

Garuda Purana : रोज अंघोळ न करणाऱ्यांना म्हणतात 'पापी', गरुड पुराणानुसार त्यांना मिळते 'ही' शिक्षा

Garuda Purana : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणानुसार दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते आणि स्नान करताना नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

Garuda Purana : चांगल्या आरोग्यासाठी (Health) आपण आपली दिनचर्या योग्य प्रकारे पाळणे आवश्यक आहे. या नित्यक्रमात अंघोळ (Bath) करण्याचेही महत्वाचे काम असते. उन्हाळ्यात, बहुतेक लोक दररोज अंघोळ करतात, परंतु हिवाळ्यात अनेकवेळा लोक दररोज अंघोळ करणे टाळतात. हिवाळ्यात, अनेक लोक आळशीपणामुळे तसेच अति थंडीमुळे आंघोळ करत नाहीत. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गरुड पुराणानुसार (Garud Puran) दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते. पुराणानुसार नेहमी स्वच्छ पाण्यानेच स्नान करावे. कारण रोज सकाळी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.

धार्मिक कार्यापूर्वी स्नान करावे

विद्वानांचे असे मत आहे की, जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा तोंडातून लाळ गळते, त्यामुळे शरीर अशुद्ध होते, त्यामुळे सकाळी उठल्यावर स्नान केले पाहिजे. विशेषत: जेव्हा तुम्ही कोणतेही धार्मिक कार्य सुरू करण्यासाठी जाता, तेव्हा ते अधिक आवश्यक होते. पुराणात असे सांगितले आहे की, जेव्हाही पूजा करा, तेव्हा सर्व प्रथम स्नान करा, अन्यथा धार्मिक कार्याचे चांगले फळ मिळत नाही. आंघोळ न करता असे कोणतेही काम केल्यास तुम्हाला पापाचे भागीदार होऊन जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

रोज अंघोळ न केल्याने कामात येतो अडथळा

गरुड पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने दररोज स्नान केले नाही तर नकारात्मक शक्ती त्याच्याकडे आकर्षित होतात, धार्मिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जिला गरिबीची देवी मानले जाते. जो व्यक्ती रोज आंघोळ करत नाही, त्याच्या घरात रोज संकटे येतात आणि पैशाअभावी त्याचे आयुष्य निघून जाते. गरुड पुराणात अशा लोकांना पापींचा दर्जा देण्यात आला आहे आणि संकटांनी भरलेले जीवन त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेसारखे बनते.

 

अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध 
गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक रोज सकाळी स्नान करत नाहीत, जाणूनबुजून किंवा नकळत त्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कारण जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मकता असते. गरुड पुराणात अलक्ष्मी आणि कालकर्णी यांचे वर्णन वाईट शक्ती म्हणून केले आहे. या दोघांचा वास तिथे असतो. धर्म पुराणात अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची बहीण म्हटले आहे. पण अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि अलक्ष्मीला गरिबीची देवी मानली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget