एक्स्प्लोर

Garud Puran: विवाहित स्त्रीने पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध का ठेवू नयेत? गरुडपुराणात सांगितलेली 'अशी' भयंकर शिक्षा, अंगावर येईल काटा!

Garud Puran: जर एखाद्या महिलेचे तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषासोबत संबंध असतील, तर गरुण पुराणात अशी शिक्षा सांगण्यात आली आहे. जी वाचताच अंगावर काटा येईल.

Garud Puran: हिंदू धर्मात गरुड पुराण एक पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाले सांगितलेल्या गोष्टी सर्वात उल्लेखनीय आहेत. या पुराणात मृत्यू, कर्माचे फळ, कर्मानुसार शिक्षा आणि कर्मामुळे पुढील जन्म कोणता मिळेल याबाबत सविस्तर गोष्टी सांगितल्या आहेत. जसे आपण सर्व जाणतो की जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे काम केले तर त्याच्या मृत्यूनंतर गरुडपुराणानुसार त्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि त्या व्यक्तीला त्याच्या चुकीच्या कर्माची शिक्षा भोगावी लागते. मृत्यूचे देवता यमराज स्वत: त्या आत्म्याला शिक्षा देतात. या पुराणात स्त्री-पुरुष संबंधांबाबत सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर एखाद्या महिलेचे तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषासोबत संबंध असतील तर तिला आपल्या गरुण पुराणात कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे. गरूडपुराणात काय म्हटलंय?

स्त्रीने पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर...

हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते, जर कोणत्याही स्त्रीने हे नाते मोडले आणि दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर आपल्या गरुण पुराणानुसार तिला मृत्यूनंतर भयंकर यातना सहन कराव्या लागतात आणि अगदी कठोर शिक्षा देखील दिली जाऊ शकते.  यात छळाचा एक प्रकार म्हणून महिलेला धगधगत्या अग्नीत काठीला बांधून त्या अग्नीच्या वर ठेवले जाते आणि ती काठी यमाच्या सेवकांद्वारे गिरणीसारखी फिरवली जाते, त्यानंतर शिक्षा म्हणून त्या महिलेला चक्कीवर बसवले जाते. काटेरी पलंग घालून तिला झोपवले जाते, नंतर तिला लांब दोरीने बांधून उकळत्या तेलात तळले जाते. आणि ही भयानक शिक्षा तो पर्यंत दिली जाते, जोपर्यंत तिने केलेल्या चुकीच्या कृत्यांचा पश्चात्ताप होत नाही.

शिक्षा पूर्ण झाल्यानंतर कोणता जन्म मिळतो?

गरुडपुराणानुसार, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर, स्त्रीला पृथ्वीवर शिक्षा भोगण्यासाठी कीटकाच्या रूपात जन्म मिळतो आणि या रूपात जन्म घेतल्यानंतर, तिच्याकडून केलेले चुकीचे कृत्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंत तिला पृथ्वीवर राहावे लागते, जर या प्रजातीत राहून तिने केलेल्या पापांची शिक्षा तिने भोगली नाही, तर तिला पुन्हा मृत्यूचे स्वामी यमराजजींसमोर हजर केले जाते आणि जर तिने त्या प्रजातीत राहून कोणतेही पाप केले नसेल तर तिला पुढचा जन्म पुन्हा मानवी रूपात मुलगी म्हणून मिळतो.

चुकीचे कर्म करणे टाळा..

म्हणूनच गरुडपुराणानुसार असे म्हटले जाते की आपण नेहमी चुकीचे कर्म करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपल्याला देखील मृत्यूनंतर अशाच भयानक शिक्षेस सामोरे जावे लागेल. जे आपल्या पापांच्या आधारे गरुण पुराणात लिहिलेले असेल.

हेही वाचा>>>

Garud Puran: बायकोवर अत्याचार, पर स्त्रीसोबत संबंध ठेवाल तर हिशोब होतोय म्हणून समजा! गरुडपुराणातील 'या' शिक्षा माहितीयत? भीतीने थरथर कापाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget