एक्स्प्लोर

Chanakya Niti: मन:शांती आणि सकारात्मक ऊर्जेच्या शोधात आहात? मग, चाणक्य नीतितील ‘या’ गोष्टी नक्की करा!

Chanakya Niti for motivation : माणसाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर आयुष्यातील काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. यामध्ये त्यांनी मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti for motivation : चाणक्य नीतिचे शब्द एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. चाणक्यांना ‘आचार्य चाणक्य’ या नावानेही ओळखले जाते. चाणक्य हे त्यांच्या काळातील जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाशी संबंधित होते. या ठिकाणी आचार्य चाणक्य विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षण देत असत.

चाणक्यांबद्दल बोलताना असे म्हटले जाते की, त्यांना अर्थशास्त्र, राजकारण, कूटनीति आणि समाजशास्त्र इत्यादी विषयांचे खूप सखोल ज्ञान होते. चाणक्य यांना त्यांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून असे आढळून आले की, जर माणसाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर आयुष्यातील काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. यामध्ये त्यांनी मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा उल्लेख केला आहे. या दोन गोष्टी जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असतात, असे आचार्य चाणक्य म्हणतात.

मनःशांती : चाणक्य नीतिनुसार मनःशांती खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकत नाही. ज्या लोकांचे मन शांत असते, त्यांना जीवनात अपार यश मिळते. मनःशांती मिळवण्यासाठी चाणक्य नीतिनुसार उत्तम गुण अंगीकारले पाहिजेत. शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे, तरच मनःशांती मिळू शकते. कोणत्याही प्रकारचे दोष हे मनःशांतीमध्ये अडथळा आणणारे आहेत.

सकारात्मक ऊर्जा : चाणक्य नीति सांगते की, कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ऊर्जेला विशेष महत्त्व असते. माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक ऊर्जा. एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठे यश मिळवून देण्यासाठी सकारात्मक ऊर्जा उपयुक्त ठरते. सकारात्मक ऊर्जा माणसाला अधिक कलात्मक बनवते. काम कोणत्या ना कोणत्या प्रकारे केले पाहिजे, याची प्रेरणा सकारात्मक ऊर्जेतून मिळते. सकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. असे लोक प्रत्येक ध्येय सहज साध्य करतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget