एक्स्प्लोर

Chanakya Niti : नवरा-बायकोच्या नात्यात 'या' गोष्टी कधीच शेअर करु नका; घटस्फोट झालाच म्हणून समजा; चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : लग्न हे खरंतर फक्त दोन जीवांचंच नाही तर विश्वासाचं अतूट नातं आहे. पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाबरोबरच समजूतदारपणाही गरजेचा आहे.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. आचार्य चाणक्यांचे (Chanakya Niti) विचार आजच्या काळातही तितकेच लागू होतात. त्यामुळे लोकांच्या प्रती त्यांचा आदर फार आहे. आचार्य चाणक्यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल संसाराबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळात तंतोतंत जुळतात. 

लग्न हे खरंतर फक्त दोन जीवांचंच नाही तर विश्वासाचं अतूट नातं आहे. पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाबरोबरच समजूतदारपणाही गरजेचा आहे. त्यामुळे चाणक्यांनी अशा काही गोष्टींची माहिती फार पूर्वीपासून दिली होती की कोणत्या चुकांमुळे नातं तुटू शकते. बऱ्याचदा प्रेमात किंवा विश्वासात पत्नी पतीसोबत अशा गोष्टी शेअर करते, ज्यामुळे नंतर नात्यात कलह आणि घटस्फोट होऊ शकतो. त्यामुळेच पत्नीने पतीला काही गोष्टी सांगू नयेत असं चाणक्यांचं म्हणणं आहे. 

पत्नीने पतीला 'हे' सांगू नका

लग्नानंतर अनेकदा महिला आपल्या माहेरच्या घराबद्दल प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्या पतीला सांगतात, परंतु चाणक्य नीतीनुसार, ही सवय चुकीची आहे. कारण भांडणात याच गोष्टी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. 

खोटं बोलू नका  

चाणक्य म्हणतात की पती-पत्नीच्या नात्याचा पाया विश्वास आहे. जर पत्नी खोटं बोलली आणि सत्य बाहेर आले तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

पतीची तुलना कोणाशीही करू नका

तुमच्या पतीची तुलना कधीही इतर कोणत्याही पुरुषाशी करू नका. मग तो मित्र असो, सहकारी असो किंवा नातेवाईक असो. असे केल्याने पतीला दुखापत होते आणि त्याच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. ही चूक नात्यात अंतर वाढवण्याचे एक मोठे कारण बनू शकते.

रागाच्या भरात कटू गोष्टी बोलू नका

प्रत्येक नाते चढ-उतारांमधून जाते, परंतु रागाच्या भरात पतीला कटू शब्द बोलल्याने नाते तुटू शकते. चाणक्य यांच्या मते, रागाच्या भरात बोललेले शब्द बाणांसारखे असतात, जे जखमा सोडतात. चाणक्य नीती केवळ राजकारण आणि पैशाच्या व्यवस्थापनापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी मानवी जीवन आणि वैवाहिक संबंधांवरही सखोल शिकवण दिली आहे. जर पत्नीने या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वैवाहिक जीवन आनंदी आणि मजबूत होऊ शकते.

हेही वाचा :           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Pratiyuti Yog 2025 : शनि-सूर्याचा प्रतियुग योग ठरणार गेमचेंजर; 21 सप्टेंबरपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, धनसंपत्तीत होणार भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget