एक्स्प्लोर

Chanakya Niti : प्रेमच आहे प्रत्येक नात्याचा आधार! व्हॅलेंटाईन डे निमित्त चाणक्यांची 'ही' गोष्ट ज्याला समजली, त्याने जग जिंकलेच समजा!

Chanakya Niti For Love: व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. व्हॅलेंटाईन म्हणजेच प्रेमाचा दिवस! प्रेमाबद्दल चाणक्य काय म्हणतात? जाणून घ्या

Chanakya Niti : चाणक्यनीतीनुसार, जिथे प्रेम असेल तिथे नात्यात बळ असते. तुमचं नातं अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्यात प्रेमाची भावना कधीही कमी होऊ देऊ नये. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) निमित्त जाणून घ्या प्रेमाबद्दल चाणक्य काय म्हणतात?

 


चाणक्यांनी सांगितल्या प्रेमासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी
चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्यांना आचार्य चाणक्य आणि कौटिल्य असेही म्हणतात. चाणक्यांबद्दल असे म्हटले जाते की, त्यांना शास्त्र आणि शस्त्रे या दोन्हीच्या वापराचे सखोल ज्ञान होते. त्यांना दूरदृष्टी होती. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती या ग्रंथात प्रत्येक विषयावर मत मांडले आहे. चाणक्यांनी प्रेमासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत, व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिनाच्या विशेष प्रसंगी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत.

 


प्रेम हा प्रत्येक नात्याचा आधार असतो
चाणक्यनीतीत म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही नात्यात जोपर्यंत प्रेमाची भावना नसेल, अशा नात्यात आपुलकी आणि समर्पणाची भावना निर्माण होऊ शकत नाही, प्रेम असेल तरच नात्यात बळ येते. त्यामुळे नातं अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकवायचं असेल, तर त्यात प्रेमाची भावना कधीही कमी होऊ देऊ नये.

 


सन्मान आणि आदर
चाणक्यांच्या मते, प्रेमासोबतच आदर आणि सन्मान देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येक नात्याचा आदर केला पाहिजे. प्रेमाच्या नात्यामध्ये कधीही आदर आणि सन्मानाची कमतरता असू नये. अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या नादात जोडीदाराला आदर देणे कधीही विसरू नये. प्रेमात अहंकार नसावा. यामुळे नाते कमकुवत होते.

 


विश्वासघात करू नये
चाणक्य नीतीनुसार, नातेसंबंध प्रेम आणि विश्वासावर आधारित असतात. विश्वास निर्माण करणे खूप कठीण आहे. विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, पण तो तोडायला एक सेकंदही लागत नाही. कोणत्याही नात्याचे पावित्र्य राखण्यात विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. नात्यात खोटेपणा तेव्हाच येतो, जेव्हा विश्वास कमी होतो. परस्पर संबंधांमध्ये खोट्याला स्थान नसावे.

 


रागापासून दूर राहा
चाणक्यनीतीनुसार जिथे प्रेम आहे, तिथे राग टाळावा. संयम आणि नम्रतेने क्रोधाचा नाश होऊ शकतो. क्रोधित व्यक्ती केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर इतरांचेही नुकसान करते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Valentine Day 2023 Horoscope : या 6 राशींसाठी व्हॅलेंटाईन डे खास, मिळेल खरे प्रेम! ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Embed widget