एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीतत्वात हेसुद्धा सांगितलं आहे की जर व्यक्तीने निसर्गाच्या काही गोष्टींबद्दल शिकले तर जीवन सोपं होईल.

Chanakya Niti : चाणक्य नीतिचा वापर आजही अनेकजण करतात. चाणक्य नीतिचे (Chanakya Niti) पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. चाणक्य नीतिचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता. चाणक्य त्या काळात महान तत्त्वज्ञ होते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पराभूत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीतत्वात हेसुद्धा सांगितलं आहे की जर व्यक्तीने निसर्गाच्या काही गोष्टींबद्दल शिकले तर जीवन सोपं होईल. यामध्ये त्यानी पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून गोष्टी शिकून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करता येतील. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यांनुसार कावळ्याकडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात. 

गूढ मैथुनकारित्वं काले काले च संग्रहम्
अप्रमत्तवचनमविश्वासं पंच शिक्षेच्च वायसात्

आचार्य चाणक्य यांच्या मते कावळ्याच्या माध्यमातून ही शिकवण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, कावळ्यामध्ये असे 5 गुण असतात जे आत्मसात करुन व्यक्तीचं जीवन अधिक चांगलं बनवता येऊ शकतं. हे गुण म्हणजे, आपल्या खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात, वेळोवेळी गोष्टी एकत्र करणे, नेहमी सतर्क राहणे, विचार न करता कोणावरही विश्वास न ठेवणे आणि गरज पडल्यास आपल्या मित्रांची साथ देणे. 

कावळ्याकडून शिका 'हे' खास गुण 

आचार्य चाणक्य यांच्या मते, याचाच अर्थ माणसाने कावळ्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत जेणेकरुन आपलं जीवन अधिक सोपं होईल. 

खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा 

ज्याप्रकारे कावळा आपल्या खाजगी गोष्टी लपवून ठेवतो. त्याचप्रकारे व्यक्तीला देखील आपल्या खाजगी गोष्टी प्रत्येकाच्या समोर ठेवू नयेत. 

छोट्या-छोट्या गोष्टी सांभाळून ठेवणे 

कावळा आपल्या अगदी छोट्या-छोट्या वस्तू जमा करतो आणि सांभाळून ठेवतो. जेणेकरुन गरजेच्या वेळी त्या कामी येतील. त्याचप्रकारे व्यक्ती पैसे, संसाधन आणि अनुभवांचा संग्रह केला पाहिजे. 

नेहमी सतर्क राहणे 

कावळा प्रत्येक वेळी सतर्क राहतो. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहतो. यामधून हीच शिकवण मिळते की आयुष्यात कधीच हलगर्जीपणा करु नये. 

गरज पडल्यास आपल्या मित्रांची साथ देणे

जेव्हा कावळ्याला धोका जाणवतो तेव्हा तो आवाज देऊन आपल्या मित्रांना बोलावतो. अशाच प्रकारे माणसाने सुद्धा कठीण काळात एकट्याने संघर्ष करण्यापेक्षा विश्वासू लोकांना साथ द्यावी. 

विचार न करतो विश्वास न ठेवणे 

कावळा कधीच कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही. तो आधी पारखतो. हीच गोष्ट माणसासाठीसुद्धा गरजेची आहे. प्रत्येकावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नये. 

हे ही वाचा :                                                                                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य
Chatur Maas 2026: पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? चातुर्मासात विवाह का होत नाहीत? आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? धार्मिक-पौराणिक कारण....
पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? चातुर्मासात विवाह का होत नाहीत? आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? धार्मिक-पौराणिक कारण....
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस पैसा..नोकरी..प्रेमात खरं सुख, 5 राशी श्रीमंतींच्या मार्गावर! ग्रहांचे पॉवरफुल योग, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
पुढचे 7 दिवस पैसा..नोकरी..प्रेमात खरं सुख, 5 राशी श्रीमंतींच्या मार्गावर! ग्रहांचे पॉवरफुल योग, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget