एक्स्प्लोर

Astrology On Relationships : राहू, केतू की शनी? कुंडलीतील कोणत्या ग्रहामुळे प्रेमात मिळतो धोका? ज्योतिषशास्त्र सांगतात...

Astrology On Relationships : कुंडलीतील काही ग्रह आणि नक्षत्र प्रेमसंबंध दर्शवतात. जेव्हा या भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव पडतो, तेव्हा व्यक्तीचे प्रेमसंबंध दृढ होतात.

Astrology On Relationships : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology), ग्रह आणि नक्षत्रदेखील नातेसंबंध (Relationship) आणि प्रेमाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमच्या कुंडलीतील ग्रह शुभ असतील तर प्रेमात यश मिळतं. तसेच, वैवाहिक जीवन देखील आनंदी राहतं. पण, कुंडलीत ग्रहांची स्थिती जर खराब असेल तर प्रेमात व्यक्तीची वारंवार फसवणूक होते. यामुळेच कुंडलीतील कोणत्या ग्रहाच्या वाईट प्रभावामुळे प्रेमात फसवणूक होते ते जाणून घेऊयात. 

'या' ग्रहांमुळे प्रेमात फसवणूक होते

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत पंचमेश आणि सप्तमेश हे ग्रह नातेसंबंध दर्शवतात. जेव्हा या भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीचे प्रेमसंबंध दृढ होतात आणि त्यांना खरं प्रेम मिळतं. या शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळते. तसेच, जोडीदाराच्या भाग्यातही वाढ होते. जेव्हा कुंडलीच्या या भावावर अशुभ ग्रह ग्रहाचा प्रभाव असतो. तेव्हा प्रेम संबंधांमध्ये काहीना काही अडथळे निर्माण होतात. यामुळेच नात्याला यश मिळत नाही.  

जर पंचमेश आणि सप्तमेश ग्रह तुमच्या कुंडलीत कमजोर असतील तर व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये अपयशाचा सामना करावा लागतो. अशा वेळी नात्यात वारंवार फसवणूक होते. दोघांत वाद सुरु होतात. आणि याचं अंतिम फलित म्हणजे नात्यात अंतर वाढतं आणि नातं तुटतं. म्हणजेच ब्रेकअप होतो.  

राहू, मंगळ, सूर्य की शनी?

ज्योतिष शास्त्रानुसार राहू, मंगळ, सूर्य आणि शनी यांपैकी कोणतेही ग्रह उच्च राशीत असतील तर त्यांची दृष्टी उच्च राशीतून पाचव्या भावात आणि सातव्या भावावर पडते. प्रेमसंबंधांसाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी ही स्थिती चांगली नसते. कुंडलीत राहू, केतू आणि चंद्राचा संयोग असला तरी प्रेमसंबंधांमध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात. चंद्रामुळे मनातील विचार बदलू लागतात आणि प्रत्येक विषयावर वाद होऊ लागतात. अशा परिस्थितीत ब्रेकअप लवकर होते. असं ज्योतिष शास्त्रात म्हटलंय. 

राहूची महादशा नातेसंबंधांसाठी घातक 

राहूची महादशा नातेसंबंधांसाठी धोकादायक मानली जाते. यामुळे, व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव असतो आणि नात्यात अडकून राहण्याची भीती असते. राहू ग्रहाच्या महादशा दरम्यान, व्यक्तीला नातेसंबंध तयार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात खूप अडचणी येतात. अशा वेळी त्यांचे प्रेमसंबंध स्थिर राहत नाहीत.

राहूच्या महादशामध्ये घटस्फोटाची शक्यताही वाढते. राहू वैवाहिक जीवनात अनियमितता, अस्थिरता आणि विश्वासघात निर्माण करतो. महादशा दरम्यान वैवाहिक संबंधांमध्ये तणाव वाढतो आणि व्यक्तीला परस्पर संवादात अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत या ग्रहांना शांत करण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Today's Luckiest Zodiac Signs : आज ब्रह्मयोगासह बनले अनेक शुभ योग! भगवान विष्णूची 'या' 5 राशींवर असणार कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget