एक्स्प्लोर

Kharif Crop : यंदा खरीपाच्या पेरणीत घट, उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता, तज्ज्ञांची माहिती

यावर्षी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक (Kharif Crop) उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी (Experts)वर्तवली आहे.

Kharif Crop : सध्या पेरणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशात ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाल आहे त्या ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पेरण्या  झाल्या नाहीत. दरम्यान, यावर्षी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक (Kharif Crop) उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी (Experts)वर्तवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भात, उडीद आणि तूर लागवडीखालील क्षेत्र घटलं आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी पावसामुळं पिकांचे नुकसान तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी

मागील वर्षीचा विचार केला तर यंदा पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. भात, उडीद आणि तूर लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 52.98 टक्के कमी आहे. अनियमित पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचे कमी प्रमाण असल्यामुळं पेरणीत घट झाली आहे. पेरणीची व्याप्ती कमी होण्यास मजुरांच्या कमतरतेची ही देखील समस्या आहे. कारण उत्पादन आणि बांधकाम यासारख्या श्रम-केंद्रित क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे शहरी भागात स्थलांतर होताना दिसत असल्याचे अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या पेरणी क्षेत्रापेक्षा खरीपाचे एकरी क्षेत्र कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, पेरणी क्षेत्रात 52.98 टक्क्यांची तूट आहे. 

भाताच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट 

भाताच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट झाली आहे. तर तूरच्या बाबतीत 11.67 टक्क्यांची, तर  उडदाच्या पेरणी क्षेत्रात 4.57 टक्क्यांची घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,आत्तापर्यंत देशात 274.30 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 314.14 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. यावर्षी मात्र, यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. सर्वात मोठे धान उत्पादक राज्य असलेल्या पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. दरम्यान, 8 ऑगस्टपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशात 36 टक्के पावसाची कमतरता आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात 43 टक्के पावसाची कमतरता आहे. 

महाराष्ट्रातही खरीप पिकांना फटका

महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख कडधान्य उत्पादक प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतात पाणी साचलं आहे. याचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तूर लागवडीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असताना, राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळं पिकांच नुकसान झालं आहे. मूग आणि उडीदाचे पिक योग्य येण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक आहे. ही पिकं हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Sunil Tatkare and Praful Patel: 'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Embed widget