एक्स्प्लोर

Rice prices jump : बांगलादेशनं तांदळावरील आयात शुल्क केलं कमी,  भारतीय तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क कमी केलं आहे.

Rice prices jump : गेल्या पाच दिवसात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क  62.5 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यामुळं भारतीय व्यापाऱ्यांना शेजारील देशासोबत निर्यात करार करण्याची परवानगी दिली आहे. 22 जून रोजी, बांगलादेशने एक अधिसूचना आणली आहे. ज्यामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशने तांदूळ आयात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं लवकरच भारत तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

तांदळाच्या किंमतीत प्रति टन 350 डॉलरवरुन 360 प्रति टन डॉलरवर 

दरम्यान, भारतानं गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळं गव्हाच्या आयातीत घट झाली आहे.  अशातच यावर्षी पुरामुळं देशातील भातशेतीचं देखील नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांत, भारतीय गैर-बासमती तांदळाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत प्रति टन 350 डॉलरवरुन 360 प्रति टन डॉलरवर पोहोचल्या आहेत. बांगलादेशनं आयात शुल्क कमी केल्यानंतर या किंमतीत वाढ झाल्याचे तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष बी व्ही कृष्णा राव यांनी सांगितले. गव्हाच्या वाढत्या किंमती आणि घटती आयात यामुळे बांगलादेशात तांदळाच्या किंमती वाढल्या आहेत. आलेला पूर, वादळ आणि अतिवृष्टीमुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे. 

बांगलादेश पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तांदूळ खरेदी 

तांदळाच्या किंमती आधीच 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि अजूनही वाढत असल्याची माहिती तिरुपति एग्री ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज अग्रवाल यंनी दिली. बांगलादेश सामान्यतः पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार मधून तांदूळ खरेदी करतो. या तीन राज्यांमध्ये सामान्य प्रकारच्या तांदळाच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिन्ही राज्यांतील किंमती वाढल्याचा परिणाम इतर प्रदेशातील तांदळाच्या किमतींवरही झाला आहे. तिथे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेशने नॉन-बासमती तांदूळ लवकर खरेदी केल्याने भारतीय तांदूळ निर्यातीला नवी चालना मिळेल. वाणिज्य मंत्रालय आणि सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने 2021-22 मध्ये भारतानं 6.11 अब्ज किंमतीचा नॉन-बासमती तांदूळ निर्यात केला होता.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget