Continues below advertisement

शेत-शिवार बातम्या

महाराष्ट्रात युरियाचा साठा संपत आलाय, कृषिमंत्र्यांचं जे.पी. नड्डा यांना पत्र; केंद्राकडे तातडीची मागणी
बीड जिल्ह्यात ढगफुटी, शेती पिकांचं मोठं नुकसान, मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाई देण्याची मागणी 
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, दोन महिलांचा मृत्यू, शेती पिकांनाही मोठा फटका 
शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी ते शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका  
विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
शेती, परराष्ट्र धोरण ते आरक्षण, नाशिकमध्ये शरद पवारांचा केंद्रासह राज्य सरकारवर हल्लाबोल 
नाशिकचा साधा शेतकरी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला कोट्यवधींचा ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला आधार!
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
भारत करणार जगाचं तोंड गोड, 'या' तारखेपासून उसाचा गळीत हंगाम सुरु होणार, निर्यातीसाठी साखरेचा मोठा साठा
शेतकऱ्यांनो पिकांना हवं तितकं पाणी द्या, वीज बिलाची चिंता मिटली; उपसा योजनांच्या वीज सवलतीस 2 वर्षे मुदतवाढ
मोठी बातमी! नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच वितरण, किती शेतकऱ्यांना होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
गडचिरोलीच्या मातीत पिकतोय मोती; सिरोंचातील तरुण शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग;16 महिन्यात दुप्पट उत्पादनासह मोठा नफा
दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक, राज्यभर करणार फोन आंदोलन
देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्वपूर्ण निर्णय 
महाराज असल्याचे सोंग करत केली गांजाची शेती, पोलिसांना कुणकुण लागताच.... छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला प्रकार
फुल उत्पादक शेतकरी अडचणीत! कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंना पत्र, नेमकी मागणी काय?
शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार : अजित पवार
शेतकऱ्यांच्या घरी काय अब्जो रुपये पडलेत का? त्यांना मदत करावीच लागेल, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर भुजबळांचा सवाल 
अकोल्यात गाढवांचा पोळा! नखशिखांत सजलेल्या गाढवांनी वेधली साऱ्यांची नजर, 57 वर्षांची अनोखी परंपरा नेमकी काय?
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज द्यावं, अंबादास दानवेंची मागणी, कृषीमंत्र्यांवर केली टीका 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola