एक्स्प्लोर

Narendra Singh Tomar : भारत मागणारा नाही तर देणारा देश, शेती विकासात कृषी विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची : कृषीमंत्री

शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केले.

Narendra Singh Tomar : भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे (Pune) कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशात सध्या 783 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत झाले आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या (Climate change) पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रातील (Krishi Vigyan Kendra) शास्त्रज्ञ आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं या संदर्भात अनेक हवामान अनुकूल वाण विकसीत केल्याचे तोमर म्हणाले.  

Minister Narendra Singh Tomar : भारत आता मागणारा नाही तर देणारा देश 

कोरोना (corona) काळातसुद्धा कृषी क्षेत्राचे काम उल्लेखनीय राहिले आहे. भारत (india) आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे. भविष्यात कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना अधिक जबाबदारीने काम करावं लागेल असेही तोमर म्हणाले. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी (Kailash Choudhary), भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. 

Kailash Choudhary : नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देण्याची गरज : राज्यमंत्री कैलाश चौधरी

देशाला सध्या नैसर्गिक शेती (Natural Farming) आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वक्तव्य कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासाच्या बाबतीत सकारात्मक असून कृषी विज्ञान केंद्राचे कृषी क्षेत्रातील योगदान पाहता भविष्यात कृषी विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे चौधरी म्हणाले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद

  • ICAR ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी इम्पीरियल कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च या नावाने झाली.
  • ही परिषद देशातील फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे.
  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशात हरित क्रांती घडवून आणल्यानंतर संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात आघाडीची भूमिका बजावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Narendra Singh Tomar : 2021-22 मध्ये शेतकऱ्यांकडून 2.75 लाख कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी, कृषीमंत्री तोमर यांची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला मिळणार दिलासा
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला मिळणार दिलासा
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Embed widget