एक्स्प्लोर

Milk Scheme: राज्यभरातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत; यंत्रसामुग्री भंगारात काढण्याची प्रक्रिया

Milk Scheme News : विशेष म्हणजे, यासाठी तीन विभागांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

Milk Scheme News : राज्यभरातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत असून, याला केंद्र आणि राज्यातील शासनाच्या खुल्या आर्थिक धोरण कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही वर्षात खासगी, सहकारी संघ आणि संस्थांनी सुरू केलेल्या दुग्ध प्रकल्पांना शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळत आहे. त्यामुळे शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्र अक्षरशः बंद पडली आहे. त्यामुळे आता शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्राची कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासाठी तीन विभागांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांकडून दुधाच्या व्यवसायाला पर्याय दिला जातो. त्यामुळे याच शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा म्हणून 1960 ते 65 दरम्यान दूध योजना सुरू करण्यात आली होती. सुरवातीला जिल्हा स्तरारवर एक दूध योजना सुरु करण्यात आली, पण पुढे दुध शीतकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या योजनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र पुढे कालांतराने सहकारी संस्था आणि खासगी दूध डेअरींची संख्या वाढत गेल्या. त्यामुळे शासकीय दुध योजनांवर याचा परिणाम होऊ लागला आणि दूध संकलन कमी होते गेले. तर कधीकाळी दिवसाला 2 लाख लिटर दूध संकलन होणाऱ्या या दूध शीतकरण केंद्रांत जेमतेम 1 ते 2 हजार लिटरवर आले. त्यामुळे पुढे 2011 ते 12 मध्ये टप्प्याटप्याने या योजना बंद करण्यात आले.

यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय 

राज्यात एकूण 28  दुध योजना आणि 65 शीतकरण केंद्रांचा समावेश आहे. मात्र केंद्र आणि राज्यातील शासनाच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे दूध योजना आणि शीतकरण केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे आता  या केंद्राची कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तीन विभागांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली. ज्यात मुंबईतील वरळी, कुर्ला, गोरेगाव, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, अमरावती, मिरज येथील यंत्रसामुग्री विक्रीची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. 

दीड हजार कर्मचाऱ्यांचे काय होणार? 

राज्यभरातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत असल्याने बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. पण याचवेळी या योजनांमध्ये नोकरीला असलेल्या शासकीय कर्मचारी यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना यावर देखील तोडगा काढण्यात आला आहे. कारण दुग्ध विभागात उरलेले सुमारे दीड हजार कर्मचारीही यांना अन्न आणि औषधी प्रशासन विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. सोबतच या विभागाची अंदाजे 10 हजारपेक्षा अधिकची जमीन इतर सरकारी योजना, न्यायालय, सारथी कार्यालय, तसेच वसतिगृहांना देण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया देखील सुरु झाली असल्याची माहिती आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Rain Update :राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा, शेतीसह उद्योगांना पाणी कमी पडण्याची भीती

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget