एक्स्प्लोर

Success Story : कोकणच्या लाल मातीत पिकवलं पिवळं सोनं, पित्रा पुत्रांचा यशस्वी प्रयोग

कोकणच्या लाल मातीत पिता पुत्रांनी झेंडूंच्या फुलांची (Marigold flowers) यशस्वी शेती केली आहे. या झेंडूची पिकवलेली शेती आता त्यांचा स्वयंरोजगार बनली आहे.

Agriculture Success Story : कोकणात (konkan) सध्या भात शेतीवर जोर आहे. मात्र, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा होऊ शकतो, हे एका शेतकरी पिता-पुत्राने दाखवून दिले आहे. कोकणच्या लाल मातीत पिता पुत्रांनी झेंडूंच्या फुलांची (Marigold flowers) यशस्वी शेती केली आहे. या झेंडूची पिकवलेली शेती आता त्यांचा स्वयंरोजगार बनली आहे. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत रत्नागिरी तालुक्यातील दहिवली गावातील विजय घाग आणि विशाल घाग या पिता-पुत्रांनी झेंडूची यशस्वी शेती केली आहे.


Success Story : कोकणच्या लाल मातीत पिकवलं पिवळं सोनं, पित्रा पुत्रांचा यशस्वी प्रयोग

आपल्या सहा गुंठे जमिनीवर विजय घाग आणि विशाल घाग यांनी अथर्व ऑरेंज या जातीच्या झेंडूची शेती केली आहे. यासाठी त्यांनी एकात्मिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे योग्य मिश्रण केले आहे. संकरित झेंडूची रोपे आणून मल्चिंग ड्रीपचा वापर केला आहे. या शेतीच्या प्रयोगातून घाग कुटुंबीयांना सुमारे 50 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या जागेत एक हजार झेंडू रोपांची लागवड त्यांनी केली आहे. ही रोपे सातारा इथून त्यांनी आणली आहेत.


Success Story : कोकणच्या लाल मातीत पिकवलं पिवळं सोनं, पित्रा पुत्रांचा यशस्वी प्रयोग

गणपती सणासाठी लागणाऱ्या झेंडू फुलांची स्थानिक शेतकरी म्हणून बाजारात पुरवठा वाढवणे. तसेच सर्व स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा प्रमुख उद्देश या शेतीमागे असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत पवार यांनी दिली आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विजय घाग यांना दहिवली येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुमित कुमार पाटील सेंद्रिय शेती विषयाचे प्राध्यापक प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दरम्यान, असा झेंडूंच्या शेतीचा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग पिता पुत्रांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या सहा गुठ्यांवर लावलेल्या झेंडूंच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं कोकणातील शेतकरी पर्यायी शेतीचा मार्ग निवडून यशस्वी शेती करु शकतात हे घाग पिता पुत्रांनी दाखवून दिले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget