एक्स्प्लोर

मोठी बातमी! शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला देशभरातील शेतकरी काढणार ट्रॅक्टर परेड 

भारतीय किसान युनियनने मोठा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारी रोजी देशभरातील शेतकरी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर परेड काढणार आहेत.

Indian Farmers : भारतीय किसान युनियनने मोठा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारी रोजी देशभरातील शेतकरी (Farmers) त्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. दरम्यान, भारतीय किसान संघटनेनं आपल्या मागण्यांचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सादर केले आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये किसान पंचायतींचेही आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला भारतीय किसान युनियनने पाठिंबा दिला आहे. 

राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सुरू असलेल्या आंदोलनात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. पंजाबच्या दोन्ही सीमेवर सुरू असलेले आंदोलन आणि जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती लक्षात घेऊन आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 11 व्या किसान महापंचायतींचे आयोजन करणार आहोत. तसेच 26 जानेवारी रोजी शेतकरी देशभरात ट्रॅक्टर परेड काढतील. 

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड

उत्तर प्रदेश-प्रयागराज- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भारतीय किसान युनियनतर्फे आयोजित किसान महाकुंभ राष्ट्रीय चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी किसान मजदूर महापंचायत आज आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आणि मजुरांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 26 जानेवारी रोजी देशभरात ट्रॅक्टर परेड काढण्यात येणार आहे. 

किसान मजदूर महापंचायत कधी आणि कुठे होणार?

9 फेब्रुवारी - फिरोजाबाद
10 फेब्रुवारी मैनपुरी
11 फेब्रुवारी आग्रा
12 फेब्रुवारी हातरस
17 फेब्रुवारी मुझफ्फरनगर
23 फेब्रुवारी गाझियाबाद
25 फेब्रुवारी पिलीभीत
26 फेब्रुवारी शाहजहानपूर
27 फेब्रुवारी अमेठी
28 फेब्रुवारी मिर्झापूर

भारतीय किसान संघटनेचं पंतप्रधानांना पत्र 

भारतीय किसान युनियनने आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देशाच्या पंतप्रधानांना सादर केले. देशाचा अन्नदाता आणि बांधकाम पुरवठादार ही विकासाची दोन मजबूत क्षेत्र आहेत. शेतकरी वर्ग देशाला कधीच उपाशी झोपू देत नाही, कर्जाचे आक्रमण असो वा हवामान, शेतकऱ्याने सर्व काही हसतमुखाने सहन केले आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत. वाढत्या महागाईचा ग्रामीण कुटुंबांवर बोजा पडत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम या कुटुंबातून येणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे या कुटुंबांना कर्ज घेणे भाग पडत आहे. जमिनी बँकांकडे गहाण ठेवल्या आहेत. एमएसपी हमी कायदा आणि पिकांना रास्त भाव असेल, तर त्यांच्या डोक्यावरचा भार हलका होऊ शकतो असे मत किसान संघटनेने व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget