एक्स्प्लोर

Dhule Farmer News : भारनियमनामुळं धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात, डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास जातोय वाया

सध्या राज्यात भारनियमन सुरु आहे. या भारनियमनामुळं पिकांना पाणी मिळत नसल्यानं पिके मोठ्या प्रमाणावर जळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Dhule Farmer News : एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता दुसरीकडे राज्यात भारनियमन सुरु आहे. या भारनियमनामुळं पिकांना पाणी मिळत नसल्यानं पिके मोठ्या प्रमाणावर जळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभं राहिलंय. भारनियमनामुळं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत वाया जात आहे. 

जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे असताना दुसरीकडे मात्र वीज पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने भारनियमन सुरु झाले आहे. यामुळे पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणावर जळत आहेत. रात्री-अपरात्री वीजपुरवठा होत असताना शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरु केली आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळं जिल्ह्यात रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. वीजबिल थकीत असलेल्या आणि घरगुती कनेक्शन धारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावर महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे.  त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धास्ती निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. सुरुवातीला कांदा, मूग, उडीद या पिकांवर  विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असताना शेतकऱ्यांच्या हातातील पीक हिरावली होती. तसेच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला होता. आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने रब्बी हंगामात पेरणी केली होती. उन्हाळी पिके घेण्याची तयारी केली असतानाच विजेअभावी पाणी देता येत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. राज्य सरकारने दिवसाला पंधरा तास वीजपुरवठा करावा, तरच आम्ही आमची उपजीविका भागवू शकतो अशी विनंती शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget