एक्स्प्लोर
Virat Kohli चा शंभरावा कसोटी सामना, चाहत्यांना विराटकडून शतकाची अपेक्षा
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी श्रीलंकेविरुद्धची मोहाली कसोटी खास ठरणार आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. २०११ साली कसोटी पदार्पण केल्यापासून आजतगायत विराट भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलाय. त्यानं या दशकभरात भारतीय क्रिकेटला बरंच काही दिलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















