स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात जगणारी दोन गावं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्यातील पेढे आणि परशुराम ही दोन गावातील ग्रामस्थ स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात जगत आहेत. याला कारण एक सरकारी निर्णय. या प्रकारावरील हा स्पेशल रिपोर्ट...