रत्नागिरी : शिवसेना कोणत्याही परिस्थिती नाणार प्रकल्प होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरीतील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध डावलून सरकारने हिरवा कंदील दिल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान नाणारमध्ये स्थानिकांचा विरोध डावलून तेल शुद्धीकरण प्रकल्प आणणाऱ्या सरकारनं आता लोकांची मुस्कटदाबी सुरु केली आहे.