रत्नागिरी : खराब रस्त्यामुळे इनोव्हा कार थेट नदीत कोसळली, तिघांचेही मृतदेह सापडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरी जिल्ह्यात कार नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या धामणी गावाजवळच्या यादववाडी परिसरात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.