एक्स्प्लोर
यवतमाळ | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकासोबत 13 दुबती जनावरंही वाहून गेली
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रामगाव, राजेश्वर इथल्या एका शेतकऱ्याची पिकं तर आडवी झालीच, शिवाय तब्बल १३ दुबती जनावरंही मृत्यूमुखी पडले आहेत. या गावातले भीमराव गजभिये यांचं संपूर्ण अर्थकारण शेती आणि जनावरांवर अवलंबून होतं. म्हशी आणि गायींच्या दुधातून दररोज हजार ते पंधराशे रुपये मिळत होते.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.
कोल्हापूर
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
आणखी पाहा


















