एक्स्प्लोर
यवतमाळ | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकासोबत 13 दुबती जनावरंही वाहून गेली
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रामगाव, राजेश्वर इथल्या एका शेतकऱ्याची पिकं तर आडवी झालीच, शिवाय तब्बल १३ दुबती जनावरंही मृत्यूमुखी पडले आहेत. या गावातले भीमराव गजभिये यांचं संपूर्ण अर्थकारण शेती आणि जनावरांवर अवलंबून होतं. म्हशी आणि गायींच्या दुधातून दररोज हजार ते पंधराशे रुपये मिळत होते.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.
बातम्या
PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत
















