एक्स्प्लोर
तीन एकरावरील उडदाचं पीक भिजून खराब,बाजारपेठेत जाण्यासाठीचा तयार माल वाया,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
धाड़ परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस झालाय, या पावसाने बाणगंगा, धामणा, नदया दुथडी भरून वाहिल्या. या नदीच्या पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात घुसले व उडिद, मूग, सोयाबीन, पिके वाहून गेलीत तर काही शेतातील पिके अक्षरशः झोपली. शेती खरडल्या गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास या नैसर्गिक आपत्तिने हिरावून घेतला असल्याचे चित्र स्प्ष्ट झाले आहे. वरुड, जामठी, मासरूळ व धाड़ या गावातील 1500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच प्रशासनाच्या वतीने अद्याप शेतातील पिकांच्या नुकसानाचे सर्व्हे करण्यात आला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















