एक्स्प्लोर
Farmers' protest LIVE : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं ABP MAJHA
वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडणारं दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं आहे. तब्बल 378 दिवसांनी शेतकरी आंदोलन संपलंय.. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.
२० सप्टेंबर, २०२० रोजी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. आणि आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अखेर शेतकरी आज गदिल्ली सीमेवरुन माघारी परततील
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















