एक्स्प्लोर
Farmers' protest LIVE : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं ABP MAJHA
वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडणारं दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं आहे. तब्बल 378 दिवसांनी शेतकरी आंदोलन संपलंय.. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.
२० सप्टेंबर, २०२० रोजी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. आणि आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अखेर शेतकरी आज गदिल्ली सीमेवरुन माघारी परततील
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा





















