एक्स्प्लोर
Presidents Rule | राष्ट्रपती राजवटीचा शेतकऱ्यांना फटका, सरकार नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित | ABP Majha
राष्ट्रपती राजवटीचा फटका रुग्णांनंतर आता शेतकऱ्यांनाही बसणार आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं १० हजार कोटींची मदत देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतला. पण त्याची पुरवण्यांमध्ये तरतूद झाली नसल्यामुळे ही मदत रखडली आहे. राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या सुमारे 90 लाख हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. तर, राष्ट्रपती राजवटीमुळे नुकसान भरपाईच्या निधीसाठी राज्यपालांना संसदेची मंजुरी घ्यावी लागेल आणि त्यामुळे आता केंद्र सरकारच राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन दिवसांमध्ये काही मदत घोषित करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
राजकारण
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा


















