एक्स्प्लोर
Onion Farmer Loss : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका, 40 टक्के कांदा सडला
परतीच्या पावसाचा कांद्याला फटका बसलाय. पावसामुळे चाळीत साठवलेला जवळपास 30 ते 40 टक्के कांदा सडलाय. पाऊस सुरुच असल्याने नवीन कांदा यायलसा वर्ष अखेर किंवा नवीन वर्ष उजाडणार आहे. त्यातही कांद्याचे उत्पादन निम्माने घटलंय. शिवाय कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.
राजकारण
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















