एक्स्प्लोर
MVA On Bhagat Singh Koshyari : मविआकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी, उदयनराजेंचंही मोदींन पत्र
छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे... आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांना दिल्लीतून पाचारण करण्यात आलं आहे. आज आणि उद्या राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण तापलंय अशातच छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.. स्वतः उदयनराजे यांनीही पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे... त्यामुळे राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची कानउघडणी होणार की उचलबांगडी हे पाहावं लागणार आहे.
राजकारण
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम




















