एक्स्प्लोर
Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगे ओबीसी समाजात असंतोष निर्माण करत आहेत : तायवाडे
EWS तुम्हाला घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला १०% आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलंय. ईडब्ल्यूएस म्हणजे न पिकणारं वावर असल्याची टीका त्यांनी केलीय. मराठा समाजाने ओबीसी ऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर फायदा होईल अशी मांडणी केली जात होती. त्याला जरांगेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. तर जरांगे ओबीसी जनतेत रोष निर्माण करत आहेत, अशी टीका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलीय. ओबीसींनी कोणाचं आरक्षण खाल्लं हे जरांगेंनी सांगावं असं आव्हान त्यांनी दिलं.
राजकारण
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली




















