एक्स्प्लोर
Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगे ओबीसी समाजात असंतोष निर्माण करत आहेत : तायवाडे
EWS तुम्हाला घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला १०% आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलंय. ईडब्ल्यूएस म्हणजे न पिकणारं वावर असल्याची टीका त्यांनी केलीय. मराठा समाजाने ओबीसी ऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर फायदा होईल अशी मांडणी केली जात होती. त्याला जरांगेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. तर जरांगे ओबीसी जनतेत रोष निर्माण करत आहेत, अशी टीका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलीय. ओबीसींनी कोणाचं आरक्षण खाल्लं हे जरांगेंनी सांगावं असं आव्हान त्यांनी दिलं.
राजकारण
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग





















