एक्स्प्लोर
Konkan Rain : आंबा आणि द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली, शेतकऱ्यासमोर नवं संकट
रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम होणार आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे.. वातावरणातल्या या बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय.. सांगली, पंढरपूरमध्ये द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्याही चिंता वाढली आहे.
राजकारण
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र




















