एक्स्प्लोर
Konkan Rain : आंबा आणि द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली, शेतकऱ्यासमोर नवं संकट
रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम होणार आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे.. वातावरणातल्या या बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय.. सांगली, पंढरपूरमध्ये द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्याही चिंता वाढली आहे.
राजकारण
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
आणखी पाहा





















