एक्स्प्लोर
Narayan Rane on CM | मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, लॉकडाऊनशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत - नारायण राणे
सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री फिरकतच नाहीत आणि ज्या मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही त्या मंत्रालयाला मंत्रालय म्हणायचं का? असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीयत, ते केवळ लॉकडाऊनबद्दलच बोलत आहे असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राजकारण
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
आणखी पाहा


















