एक्स्प्लोर
Narayan Rane on CM | मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, लॉकडाऊनशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत - नारायण राणे
सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री फिरकतच नाहीत आणि ज्या मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही त्या मंत्रालयाला मंत्रालय म्हणायचं का? असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीयत, ते केवळ लॉकडाऊनबद्दलच बोलत आहे असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राजकारण
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
आणखी पाहा





















