एक्स्प्लोर
Narayan Rane on CM | मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, लॉकडाऊनशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत - नारायण राणे
सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री फिरकतच नाहीत आणि ज्या मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही त्या मंत्रालयाला मंत्रालय म्हणायचं का? असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीयत, ते केवळ लॉकडाऊनबद्दलच बोलत आहे असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राजकारण
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल
Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















