एक्स्प्लोर
Ajit Pawar : राज्यातील कोणताही उद्योग बाहेर गेला नाही : अजित पवार : ABP Majha
महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. मात्र राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही,विरोधक निवडणुकीच्या तोंडावर कोणताही मुद्दा नसल्याने हा मुद्दा काढत आहे, असा आरोप अजित पवारांनी केलाय, तर केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हेंनी केलीय.
राजकारण
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics : शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















